मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती धर्माधिकारी यांचा भावी अधिवक्त्यांना नैतिकतेचा पाठ !

मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती धर्माधिकारी यांचा भावी अधिवक्त्यांना नैतिकतेचा पाठ !

‘विधी विद्यापिठांनी इतर विषयांसह मनुस्मृति, कौटिल्याचे अर्थशास्त्र, जैन आणि बौद्ध धर्मातील काही सूत्रे, तसेच भारतीय वैदिकपद्धत यांचा अभ्यास कायद्याच्या विद्यार्थ्यांना शिकवावा. त्यामुळे वकिली उत्तीर्ण होणारी मुले भारतीय संस्कृती आचरणात आणतील आणि केवळ स्वतःचे अधिकार मागत बसण्यापेक्षा ते त्यांची कर्तव्ये अन् कर्म योग्य प्रकारे पार पाडतील.

मुलींचे रक्षण आणि संवर्धन यांसाठी झटणार्‍या धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते !

मुलींचे रक्षण आणि संवर्धन यांसाठी झटणार्‍या धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते !

त्यांच्या पुढाकाराने मुलींसाठी ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरा’वर आधारित विशेष वर्ग आयोजित करण्यात आले. या माध्यमातून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. ‘बेटी आत्मरक्षक’ याची जोड देत त्यांनी धुळे जिल्ह्यात मुलींसाठी विशेष स्वसंरक्षण शिबिरांचे आयोजन केले होते.

हिंदु विद्यार्थ्यांना नमाजपठण करण्यास भाग पाडणार्‍या प्राध्यापकाविरुद्धचा गुन्हा रहित न करण्याविषयी छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निवाडा !

हिंदु विद्यार्थ्यांना नमाजपठण करण्यास भाग पाडणार्‍या प्राध्यापकाविरुद्धचा गुन्हा रहित न करण्याविषयी छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निवाडा !

छत्तीसगडमधील गुरु घासीदास केंद्रीय विद्यापिठातील ७ दिवसांच्या ‘राष्ट्रीय छात्र सेवा’ शिबिरात ‘ईद-उल्-फित्र’ (रमजान ईद) निमित्त मुसलमान विद्यार्थ्यांना मंचावर नमाजपठण करण्यास सांगण्यात आले होते. यामध्ये हिंदु विद्यार्थ्यांनाही त्यांच्या संमतीविना सहभागी होण्यास भाग पाडण्यात आले.

आसाम, केरळ, बंगाल आणि तमिळनाडू राज्यांतील निवडणुका !

आसाम, केरळ, बंगाल आणि तमिळनाडू राज्यांतील निवडणुका !

‘स्थानिक विरुद्ध स्थलांतरित’ आणि ‘हिंदु विरुद्ध मुसलमान’ या विषयांभोवती फिरणारे आसामचे राजकारण

पिता-पुत्राच्या मृत्यूप्रकरणी तमिळनाडूच्या ९ पोलिसांना फाशीची शिक्षा !

पिता-पुत्राच्या मृत्यूप्रकरणी तमिळनाडूच्या ९ पोलिसांना फाशीची शिक्षा !

‘मदुराई (तमिळनाडू) येथील ‘सीबीआय’ विशेष न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक निवाडा दिला. त्यात तमिळनाडूतील साथानकुलम् येथील कोठडीत पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याप्रकरणी ९ पोलीस कर्मचार्‍यांना फाशीची शिक्षा सुनावली.

चित्रकार राजा रवि वर्मा यांनी काढलेले यशोदा-कृष्ण चित्र !

चित्रकार राजा रवि वर्मा यांनी काढलेले यशोदा-कृष्ण चित्र !

१. चित्रकार राजा रवि वर्मा यांच्या ‘यशोदा-कृष्ण’चित्राची १६७ कोटी २ लाख रुपयांमध्ये विक्री ! ‘भारतीय परंपरेतील थोर चित्रकार राजा रवि वर्मा यांचे ‘यशोदा आणि कृष्ण’ हे प्रसिद्ध चित्र १६७ कोटी २ लाख रुपयांना विकले गेले. लिलावात केवळ ७ मिनिटे बोली लागली आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस पूनावाला यांनी ही कलाकृती विक्रमी किमतीत खरेदी केली. भारतीय कला … Read more

बंगालच्या मालदामध्ये न्यायिक अधिकार्‍यांना बंधक बनवल्याप्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाचे आसूड !

बंगालच्या मालदामध्ये न्यायिक अधिकार्‍यांना बंधक बनवल्याप्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाचे आसूड !

१. बंगालमध्ये राज्य सरकारचा विरोध झुगारून ‘विशेष सखोल पुनरावलोकना’ची कार्यवाही ! मतदारसूचीतील अपप्रकार दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी विशेष सखोल पुनरावलोकनाचा (स्पेशल इंटेसिव्ह रिव्हिजन – ‘एस्.आय.आर्.’चा) धडाका लावला आहे. प्रथम बिहार निवडणुका आणि आता बंगाल निवडणुका या दोन्ही निवडणुकांच्या वेळी निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. बिहारमध्ये ६७ लाख लोकांची नावे वगळली … Read more

भारताला अणूऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर करणारा ‘शांती कायदा २०२५’

भारताला अणूऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर करणारा ‘शांती कायदा २०२५’

‘भारत खरोखर महाशक्ती होण्याकडे वाटचाल करत आहे. त्यात केवळ आर्थिक निकष किंवा निर्यात हे विषय असू शकत नाही, तर राष्ट्राची सुरक्षा ही सर्वांत महत्त्वाची आहे.

पुनर्वैभवाच्या प्रतीक्षेत पराक्रमी राजा ललितादित्याचे काश्मीर !

पुनर्वैभवाच्या प्रतीक्षेत पराक्रमी राजा ललितादित्याचे काश्मीर !

‘लिलतादित्य हा दुर्लभक प्रतापादित्य काश्मिरी राजाचा तिसर्‍या क्रमांकाचा पुत्र होता. त्याचा कार्यकाळ अनुमाने वर्ष ७२४-७६० मधील होता. हा काश्मीरच्या कर्कोटा घराण्यातील एक अत्यंत पराक्रमी आणि महान हिंदु सम्राट होता.

आमदार टी. राजा सिंह यांच्या ४ एप्रिल या दिवशी होणार्‍या बिलोली (नांदेड) येथील सभेला उच्च न्यायालयाकडून अनुमती !

आमदार टी. राजा सिंह यांच्या ४ एप्रिल या दिवशी होणार्‍या बिलोली (नांदेड) येथील सभेला उच्च न्यायालयाकडून अनुमती !

हिंदूबहुल भारतात हिंदूंनी सभा घ्यायच्या नाहीत, तर कुठे पाकिस्तानात घ्यायच्या का ? केंद्रात आणि राज्यात हिंदुत्वनिष्ठ विचारांचे सरकार असतांना पोलीस प्रशासन अशा कृती जाणीवपूर्वक कुणाच्या सांगण्यावरून करते ? हेही पडताळणे आवश्यक आहे !