भारताच्या अणूऊर्जा क्षेत्रातील थोर सेनापती डॉ. आर्. चिदंबरम् !

डॉ. चिदंबरम् यांच्या रूपाने भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या लढ्यातील एक महत्त्वाचा सेनापती नुकताच हरवला आहे. त्यांचे ४ जानेवारी २०२५ या दिवशी वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी देशासाठीचे दिलेले योगदान अतुलनीय आहे. भारताच्या अशा महान शास्त्रज्ञाविषयी माहिती जाणून घेऊया.

न्यायव्यवस्थेला कलंकित करणारी काही न्यायाधिशांची वागणूक !

उत्तरप्रदेशात प्रदीप कुमार या व्यक्तीची सत्र न्यायाधीश पदावर केलेली नेमणूक सध्या गाजत आहे. त्यांच्या नियुक्तीनेही न्यायसंस्थेविषयी प्रश्न उपस्थित होण्याची स्थिती निर्माण झाली. या नवनियुक्त अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश प्रदीप कुमार यांना २२ वर्षांपूर्वी हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

केरळ आणि कर्नाटक राज्‍यांत दलितांना भेदभावपूर्ण वागणूक !

केरळमधील ख्रिस्‍ती शाळेत शिकणार्‍या दलित विद्यार्थ्‍यांना हीन दर्जाची वागणूक !

घटस्फोटप्रकरणी उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाची चमत्कारिक निरीक्षणे !

‘वर्ष २०१५ मध्ये हिंदु पद्धतीनुसार एका जोडप्याचे लग्न झाले; पण पुढच्याच वर्षी पत्नी तिच्या माहेरी कोलकात्याला निघून गेली. त्यामुळे वर्ष २०२० मध्ये पतीने कौटुंबिक न्यायालयात प्रकरण प्रविष्ट (दाखल) केले. हे प्रकरण उत्तरप्रदेश उच्च न्यायालयात पोचले.

कुंभमेळ्याविषयी ‘बीबीसी’चा हिंदुद्वेष !

हीन आणि अश्लील कृत्याचे उदात्तीकरण अन् पाठीशी घालण्याचे काम ‘बीबीसी’सारखी वृत्तसंस्था करते. याउलट साधना आणि राष्ट्रकार्य करणार्‍या नागा साधूंवर मात्र टीका करते.

Mumbai HC On HJS PIL : श्री तुळजाभवानीदेवीचे सोने-चांदी वितळवण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली !

हिंदु जनजागृती समितीच्या प्रयत्नांमुळे देवस्थानातील अपहार आणि भ्रष्टाचार रोखण्यास हातभार लागला आहे. श्री तुळजाभवानीदेवीच्या संपत्तीचे रक्षण आणि अपहार करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आम्ही न्यायालयीन लढा चालूच ठेवू – श्री. सुनील घनवट

इंग्रज, काँग्रेस, हिंदुत्वनिष्ठ सरकार आणि महाकुंभमेळा !

केवळ महाकुंभच नव्हे, तर देशातील प्रत्येक उत्सव आणि सर्व व्यवस्था धर्मानुसार होण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र हवे !

‘हिंदु आतंकवाद’ आरोप सिद्ध करण्‍यासाठी उभारलेल्‍या खटल्‍यांचा शेवट !

‘भगवा आतंकवाद’ किंवा ‘हिंदु आतंकवाद’ असे आरोप करणार्‍या काँग्रेस पक्षाने विशेषत: सोनिया गांधी, चिदंबरम् आणि सुशीलकुमार शिंदे यांनी सार्वजनिकपणे क्षमायाचना करावी.’

घुसखोरांचा भारतीय राजकारणात सहभाग !

‘चेन्नामनेनी रमेश वर्ष १९९० मध्ये जर्मनीला गेले. तेथे जाऊन नोकरी मिळवली, लग्न केले आणि तेथील नागरिकत्वही स्वीकारले. असे असतांना त्यांनी भारतात तेलंगाणातील वेमुलावाडा विधानसभा क्षेत्रातून ४ वेळा निवडणूक जिंकली.

संभल (उत्तरप्रदेश) येथील दंगलीत समाजवादी पक्षाची हिंदुविरोधी भूमिका !

‘जेथे बहुसंख्येने धर्मांध मुसलमान रहातात, तेथे शांतता नांदू शकत नाही, हे उघड सत्य आहे. बाबर, अकबर आणि औरंगजेब या परकीय आक्रमकांनी भारतातील सहस्रो मंदिरे पाडून तेथे मशिदी बांधल्या.