लोकमान्य टिळकांसारखे आदर्श राष्ट्राला सदासर्वकाळ आवश्यक ! – सरसंघचालक प.पू. डॉ. मोहन भागवत

लोकमान्य टिळक यांच्या गुणसंपदेमुळे लाखो लोकांना प्रेरणा मिळते. असे आदर्श कोणत्याही राष्ट्राला सदासर्वकाळ आवश्यक असतात.

लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या शताब्दी कार्यक्रमास प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची उपस्थिती !

शताब्दी वर्षाच्या शुभारंभप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प.पू. डॉ. मोहनजी भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत १७ डिसेंबरला लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रसेवा ही योगी बनून केली पाहिजे, भोगी होऊन नव्हे ! – प.पू. प्रेमानंद महाराज

आपला राष्ट्रध्वज आणि आपले राष्ट्र हे आपल्यासाठी देव आहे. तुम्ही तपाच्या माध्यमातून भजनाद्वारे (नामजपाद्वारे) लाखो लोकांची बुद्धी शुद्ध करू शकता. एक भजन लाखो लोकांचा उद्धार करू शकते. तुम्ही भजन करा, इंद्रियांवर विजय प्राप्त करा आणि राष्ट्रसेवा करा. राष्ट्राच्या सेवेसाठी प्राण समर्पित करा.

आम्ही ‘धर्म विजया’वर विश्‍वास ठेवतो ! – प.पू. सरसंघचालक

आम्ही ‘धन विजय’ आणि ‘असुर विजय’ अनुभवला आहे. पैसा जिंकणे म्हणजे वस्तूंमधून मिळणारा आनंद; पण यात हेतू योग्य नाही. हे आत्मकेंद्रित असल्यासारखे आहे.

माता अमृतानंदमयी, प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, योगी आदित्यनाथ आदी मान्यवर बँकॉकमध्ये होणार्‍या ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ला संबोधित करणार !

२४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत येथे ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस २०२३’चे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय वैचारिक मेळाव्यासाठी जगभरातील विविध क्षेत्रांत कार्यरत हिंदूंना निमंत्रित करण्यात आले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ४५ प्रांतांचे पदाधिकारी भाजपच्या प्रचाराची दिशा आखणार !

लोकसभा आणि ५ राज्यांतील विधानसभा प्रचाराची दिशा ठरवण्यासाठी देशाच्या ४५ प्रांतांतील वरिष्ठ पदाधिकारी गुजरात राज्यातील भूज शहरात ३ दिवसांसाठी एकत्र येत आहेत.

४ वर्षांतून एकदा होणारी हिंदूंचे जागतिक व्यासपीठ असलेली ‘द वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ यंदा थायलंडमध्ये !

२४-२६ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन !
हिंदु महामेळ्याला उपस्थित रहाण्याचे हिंदुत्वनिष्ठांना आवाहन !

मणीपूर येथे हिंसाचार घडत नसून घडवला जात आहे ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

संघाच्या नागपूर झालेल्या विजयादशमी सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध गायक शंकर महादेवन् उपस्थित होते.

पैशाच्या संपत्तीपेक्षा बुद्धीची संपत्ती महत्त्वाची ! – प.पू. मोहन भागवत, सरसंघचालक

पैशाच्या संपत्तीपेक्षा बुद्धीची संपत्ती महत्त्वाची आहे, हा भारतीय संस्कृतीतील विचार विसरता कामा नये. स्वत:च्या उपभोगासाठी, भविष्याची तरतूद, धार्मिक कार्यासाठी, समाजासाठी, राज्यकर्त्यांसाठी आणि आवश्यकतेच्या प्रसंगी संपत्तीचे समान भाग करावे, असे आवाहन सरसंघचालक प.पू. मोहन भागवत यांनी केले.

डाव्‍या विचारधारेची उत्तरक्रिया भारतच करील ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हा देश सत्‍याचा असून धर्मावर चालणारा आहे. त्‍यामुळे डाव्‍या विचारधारेची उत्तरक्रिया भारतच करील, असे स्‍पष्‍ट मत राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे व्‍यक्‍त केले.