भारतीय मुसलमानही हिंदूच असल्याने त्यांची घरवापसी करायची आहे ! – Mohan Bhagwat

भारतीय मुसलमानही हिंदूच असल्याने त्यांची घरवापसी करायची आहे ! – Mohan Bhagwat

भारतात रहाणारे मुसलमानही हिंदूच आहेत, ते काही अरब देशांमधून आलेले नाहीत. त्यांचीही ‘घरवापसी’ (हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) करायची आहे; पण हे काम हळूहळू होईल.

‘रा.स्व. संघ हे एक भूत असेल, तर भाजप त्याची सावली !’ – काँग्रेसचे मंत्री प्रियांक खर्गे

‘रा.स्व. संघ हे एक भूत असेल, तर भाजप त्याची सावली !’ – काँग्रेसचे मंत्री प्रियांक खर्गे

संघाच्या मागे लागण्याऐवजी थोडी शक्ती धर्मांधांना वठणीवर आणण्यासाठी वापरली असती, तर कर्नाटकात एव्हाना कायदा आणि सुव्यवस्था राखली गेली असती !

बांगलादेशातील हिंदू अत्याचारांच्या विरोधात उभे राहिले, तर जगभरातील हिंदू त्यांना साथ देतील ! – प.पू. सरसंघचालक डॉ. भागवत

बांगलादेशातील हिंदू अत्याचारांच्या विरोधात उभे राहिले, तर जगभरातील हिंदू त्यांना साथ देतील ! – प.पू. सरसंघचालक डॉ. भागवत

बांगलादेशात हिंदूंवर वारंवार आक्रमणे केली जात आहेत. गेल्या ६ महिन्यांपासून बांगलादेशातील हिंदू प्रचंड दहशतीखाली जगत आहेत. अनेक हिंदूंची भर रस्त्यात हत्या केली जात असल्याचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर कोट्यवधी हृदयांचे सम्राट ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

स्वातंत्र्यवीर सावरकर कोट्यवधी हृदयांचे सम्राट ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण द्यावे ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

स्वातंत्र्यवीर सावरकर कोट्यवधी हृदयांचे सम्राट ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

स्वातंत्र्यवीर सावरकर कोट्यवधी हृदयांचे सम्राट ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

गेल्या अनेक वर्षांपासून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा’, अशी मागणी होत आहे.

विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण द्यावे ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण द्यावे ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

पालकांनी विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण द्यावे. विदेशी भाषांचा वापर टाळावा. मुलांशी घरी मातृभाषेतून संभाषण करावे. मातृभाषेचा वापर वाढला पाहिजे.

विश्‍वाच्या कल्याणासाठी भारत सामर्थ्यसंपन्न होणे आवश्यक ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

विश्‍वाच्या कल्याणासाठी भारत सामर्थ्यसंपन्न होणे आवश्यक ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

विश्‍वाच्या कल्याणासाठीच भारताची निर्मिती झाली आहे. अर्थ आणि काम अन्य देशांमध्ये आहे; परंतु या पुरुषार्थांना साधून मोक्ष साधणारा धर्म भारतातच आहे. समाज आणि व्यक्ती यांचा एकत्रित विकास केवळ भारतीय संस्कृती साधू शकते.

RSS Chief PP Mohan Bhagwat : जोपर्यंत धर्म भारतवर्षाला चालवेल, तोपर्यंत भारतवर्ष विश्वगुरु राहील !

RSS Chief PP Mohan Bhagwat : जोपर्यंत धर्म भारतवर्षाला चालवेल, तोपर्यंत भारतवर्ष विश्वगुरु राहील !

आपल्या सर्वांना चालवणारे एकच तत्त्व आहे आणि ते म्हणजे धर्म ! कारण जगाकडे असा धर्मच नाही. सहस्रो वर्षे अनेक संतांनी हा धर्म जागवला. आता भारतच हा धर्म जगाला देण्याचे काम करील !

कोणत्याही दबावाखाली आंतरराष्ट्रीय व्यापार नाही ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

कोणत्याही दबावाखाली आंतरराष्ट्रीय व्यापार नाही ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

लोकांना अन्यायाविरुद्ध शांततेने आणि टप्प्याटप्प्याने लढण्याची आवश्यकता आहे. भगवान श्रीरामाने आधी संवादाने समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला; पण जेव्हा आवश्यकता पडली तेव्हा युद्धही केले.

Sarsanghchalak P.P. Mohanji Bhagwat : येत्या २० ते ३० वर्षांत भारत विश्वगुरु बनेल !  

Sarsanghchalak P.P. Mohanji Bhagwat : येत्या २० ते ३० वर्षांत भारत विश्वगुरु बनेल !  

भक्ती हीच खरी शक्ती आहे. तपश्चर्या करणार्‍या संतांच्या छायेत आपण उभे असल्यामुळे आपले अस्तित्व कुणीही नष्ट करू शकत नाही. धर्माच्या प्रकाशाने संपूर्ण जग उजळवणे हे आपले ध्येय आहे.