Vande Bharat : प.पू. सरसंघचालक प्रवास करत असलेल्या वन्दे भारत रेल्वे गाडीवर दगडफेक
ज्या डब्यात प.पू. सरसंघचालक होते, त्याच्या एक डबा पुढे असणार्या डब्यावर दगडफेक झाली होती. नंतर सुरक्षा कर्मचार्यांनी प.पू. सरसंघचालकांचा डबा पालटला.
ज्या डब्यात प.पू. सरसंघचालक होते, त्याच्या एक डबा पुढे असणार्या डब्यावर दगडफेक झाली होती. नंतर सुरक्षा कर्मचार्यांनी प.पू. सरसंघचालकांचा डबा पालटला.
प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या ‘घरवापसी’च्या विधानावरून मौलाना अरशद मदनी यांचा जळफळाट !
अशी माहिती प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे संघाच्या १०० वर्षपूर्तीच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात दिली.
भारतात रहाणारे मुसलमानही हिंदूच आहेत, ते काही अरब देशांमधून आलेले नाहीत. त्यांचीही ‘घरवापसी’ (हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) करायची आहे; पण हे काम हळूहळू होईल.
संघाच्या मागे लागण्याऐवजी थोडी शक्ती धर्मांधांना वठणीवर आणण्यासाठी वापरली असती, तर कर्नाटकात एव्हाना कायदा आणि सुव्यवस्था राखली गेली असती !
बांगलादेशात हिंदूंवर वारंवार आक्रमणे केली जात आहेत. गेल्या ६ महिन्यांपासून बांगलादेशातील हिंदू प्रचंड दहशतीखाली जगत आहेत. अनेक हिंदूंची भर रस्त्यात हत्या केली जात असल्याचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले आहेत.
विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण द्यावे ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
गेल्या अनेक वर्षांपासून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा’, अशी मागणी होत आहे.
पालकांनी विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण द्यावे. विदेशी भाषांचा वापर टाळावा. मुलांशी घरी मातृभाषेतून संभाषण करावे. मातृभाषेचा वापर वाढला पाहिजे.
विश्वाच्या कल्याणासाठीच भारताची निर्मिती झाली आहे. अर्थ आणि काम अन्य देशांमध्ये आहे; परंतु या पुरुषार्थांना साधून मोक्ष साधणारा धर्म भारतातच आहे. समाज आणि व्यक्ती यांचा एकत्रित विकास केवळ भारतीय संस्कृती साधू शकते.