‘गीता प्रेस’ केवळ मुद्रणालय नाही, तर श्रद्धास्थान ! – पंतप्रधान मोदी

विदेशी आक्रमणकर्त्यांनी आमची ग्रंथालये जाळली होती. इंग्रजांनी आमची गुरुकुल परंपरा नष्ट केली. आमचे पूजनीय ग्रंथ लोप पावण्याच्या स्थितीत होते. अशा वेळी गीता प्रेससारख्या संस्थांनी त्यांना वाचवण्याचे काम केले. हे ग्रंथ आज घरोघरी पोचले आहेत. या ग्रंथांशी आपल्या पुढच्या पिढ्या जोडल्या जात आहेत.

वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ‘हिंदु राष्ट्र आक्षेप आणि खंडन’ या ‘ई बुक’चे प्रकाशन !

हे ‘ई बुक’ विक्रीसाठी अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध असणार आहे. भारतात सेक्युलरवादी ‘हिंदु राष्ट्रा’वर आक्षेप घेतात. सेक्युलरवादी हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेला घटनाविरोधी म्हणतात. अशा प्रकारच्या अनेक आक्षेपांचे खंडन या पुस्तकात आहे.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवामध्ये ‘हलाल सर्टिफिकेशन : वैश्विक अर्थव्यवस्थेवर आक्रमण’ या ई-पुस्तकाचे प्रकाशन !

वैश्विक अर्थव्यवस्थेवर आक्रमण’ या ई-पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये ‘ॲमेझॉन किंडल’वर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

मनोज दाणीलिखित ‘अज्ञात पानिपत’ ग्रंथ प्रकाशन सोहळा पार पडला !

सध्या इतिहासाचे विकृतीकरण केले जात आहे. याला इतिहासप्रेमींनी विरोध करायला हवा. पानिपत हा मराठी माणसाच्या श्रद्धेचा विषय आहे.

परमाचार्य डॉ. देवकरण शर्मा यांची अमृतत्वाकडे वाटचाल ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सत्य, त्रेता, द्वापर आणि कलि असा युगांचा क्रम असतो; परंतु जेव्हा व्यक्ती धर्माचरण किंवा साधना करते, तेव्हा ती हळूहळू मागील युगामध्ये म्हणजे परमात्म्याकडे प्रवास करते. या अमृत महोत्सवानिमित्त परमाचार्य डॉ. देवकरण शर्मा द्वापरयुगाकडून सत्ययुगाकडे प्रवास करत आहेत, असे वाटते.

चेन्नई येथे तमिळ भाषेतील ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’ ग्रंथाचे प्रकाशन

या कार्यक्रमाला ‘हिंदू मक्कल कत्छी’ चे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ, ‘नॅशनल मिडिया पीपल वेल्फेअर असोसिएशन’चे अध्यक्ष श्री. प्रकाश एम्. स्वामी आणि सरचिटणीस श्री. जयकृष्णन्, ‘विश्व हिंदु परिषदे’चे श्री. श्रीधरन् यांच्यासह अनेक हिंदुत्वनिष्ठ नेते अन् प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पुढे ढकलला !

निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान समारंभात काही श्री साधकांचे उष्माघातामुळे निधन झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

गौरवशाली हिंदुस्थान निर्माण करण्यासाठी शिवरायांनी सांगितलेल्या विचारानुसारच मार्गक्रमण करणे आवश्यक ! – डॉ. पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहास संशोधक

या प्रसंगी लेखक श्री. मिलिंद तानवडे मुखपृष्ठाविषयी बोलतांना म्हणाले, ‘‘पू. भिडेगुरुजींचे गुण, ऋषितुल्य जीवन सर्वांना अनुभवता यावे, हा उद्देश ग्रंथ लिहिण्यामागे आहे.’’

सोलापूर येथे ‘नित्‍योपासना’ या लघुग्रंथाचे मान्‍यवरांच्‍या उपस्‍थितीत प्रकाशन !

२६ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार भवन येथे मान्‍यवर दत्तभक्‍तांच्‍या उपस्‍थितीत ‘नित्‍योपासना’ या लघुग्रंथाचे प्रकाशन करण्‍यात आले.

‘हलाल’च्या आडून लोकशाहीची हत्या !

तेलंगाणा सरकारची धोरणे पहाता ते केवळ विशिष्ट समाजाच्या उत्कर्षासाठी झटते, हेच समोर येते. सातत्याने एकाच समाजाच्या हितासाठी काम करणार्‍या आणि हिंदूंच्या कार्यक्रमासाठी कायदा-सुव्यवस्थेची भीती दाखवणार्‍या राव यांना आता हिंदूंनी त्यांची शक्ती दाखवण्याची वेळ आली आहे.