धर्म आणि राष्ट्र हानी रोखण्यासाठी जागृत करणारे ग्रंथ !

हिंदूंचे धर्मांतर रोखण्याचे उपाय कोणकोणते आहेत ? धर्मांतरितांच्या शुद्धीकरणाचा विधी कसा करावा ? 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संकलित केलेल्या विविध विषयांवरील ग्रंथांतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

‘समाजात विविध विषयांवरील पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध असतात. ज्याला जो विषय आवडतो, तो त्या विषयावरील पुस्तक, ग्रंथ इत्यादी वाचतो. आपण जे वाचतो त्याचा परिणाम आपले मन आणि बुद्धी यांच्यावर होत असतो. तसेच हा परिणाम काही काळ आपल्यावर टिकून रहातो. याचे कारण हे की प्रत्येक वस्तूत तिची मूलभूत स्पंदने असतात. पुस्तक, ग्रंथ इत्यादींमधून जशा प्रकारची स्पंदने प्रक्षेपित होतात, तसा परिणाम वाचकांवर होतो.

आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून धर्मप्रसार करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा !

हिंदु राष्ट्र हे काही सहस्रो वर्षे टिकेल; परंतु ग्रंथांतील ज्ञान अनंत काळ टिकणारे असल्याने जसे हिंदु राष्ट्र लवकर येणे आवश्यक आहे, तितकीच घाई भीषण आपत्काळ चालू होण्यापूर्वी हे ग्रंथ प्रकाशित करण्याचीही आहे. 

Vishwa Marathi Sahitya Sammelan : मराठी साहित्य संमेलन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविना होऊ शकत नाही ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे येथे तिसर्‍या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ! फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या काळात हे संमेलन होणार आहे.

ग्रंथ व्यासंग जगण्याचे व्यवहार ज्ञान शिकवतो ! – राजीव खांडेकर, मुख्य संपादक, ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनी

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी नगरीमध्ये २४ व्या सातारा ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते.

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे; म्हणून ते आयुर्वेदीय औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !

साधकांना सूचना !

सनातनचे ग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने वाण म्हणून देण्यास सर्वाेत्तम आहेत. त्यामुळे साधकांनी वाचक, जिज्ञासू, महिला मंडळे, तसेच बचत गट आदींना लवकरात लवकर संपर्क करून सात्त्विक वाण देण्याचे महत्त्व सांगावे आणि सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ अन् उत्पादने वाण म्हणून देण्यास प्रवृत्त करावे.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ब्रह्मोत्सव आणि अन्य सोहळे’ या ग्रंथाविषयी साधिकेला आलेल्या अनुभूती   

‘त्या ग्रंथातील चैतन्य सगळीकडे प्रक्षेपित होत आहे आणि त्या चैतन्यामुळे मला आध्यात्मिक लाभ होत आहेत’, असे मला जाणवू लागले.

समष्टीचा विचार करून ज्ञान संपादन करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

कोणत्याही मार्गाने साधना करणारा साधक असला, तरी त्याच्यासाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे ज्ञान सनातनच्या त्या विषयाच्या ग्रंथात मिळण्याची सोय होईल.

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी व शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !