धर्म आणि राष्ट्र हानी रोखण्यासाठी जागृत करणारे ग्रंथ !
हिंदूंचे धर्मांतर रोखण्याचे उपाय कोणकोणते आहेत ? धर्मांतरितांच्या शुद्धीकरणाचा विधी कसा करावा ?
हिंदूंचे धर्मांतर रोखण्याचे उपाय कोणकोणते आहेत ? धर्मांतरितांच्या शुद्धीकरणाचा विधी कसा करावा ?
‘समाजात विविध विषयांवरील पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध असतात. ज्याला जो विषय आवडतो, तो त्या विषयावरील पुस्तक, ग्रंथ इत्यादी वाचतो. आपण जे वाचतो त्याचा परिणाम आपले मन आणि बुद्धी यांच्यावर होत असतो. तसेच हा परिणाम काही काळ आपल्यावर टिकून रहातो. याचे कारण हे की प्रत्येक वस्तूत तिची मूलभूत स्पंदने असतात. पुस्तक, ग्रंथ इत्यादींमधून जशा प्रकारची स्पंदने प्रक्षेपित होतात, तसा परिणाम वाचकांवर होतो.
हिंदु राष्ट्र हे काही सहस्रो वर्षे टिकेल; परंतु ग्रंथांतील ज्ञान अनंत काळ टिकणारे असल्याने जसे हिंदु राष्ट्र लवकर येणे आवश्यक आहे, तितकीच घाई भीषण आपत्काळ चालू होण्यापूर्वी हे ग्रंथ प्रकाशित करण्याचीही आहे.
पुणे येथे तिसर्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ! फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या काळात हे संमेलन होणार आहे.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी नगरीमध्ये २४ व्या सातारा ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते.
‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे; म्हणून ते आयुर्वेदीय औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !
सनातनचे ग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने वाण म्हणून देण्यास सर्वाेत्तम आहेत. त्यामुळे साधकांनी वाचक, जिज्ञासू, महिला मंडळे, तसेच बचत गट आदींना लवकरात लवकर संपर्क करून सात्त्विक वाण देण्याचे महत्त्व सांगावे आणि सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ अन् उत्पादने वाण म्हणून देण्यास प्रवृत्त करावे.
‘त्या ग्रंथातील चैतन्य सगळीकडे प्रक्षेपित होत आहे आणि त्या चैतन्यामुळे मला आध्यात्मिक लाभ होत आहेत’, असे मला जाणवू लागले.
कोणत्याही मार्गाने साधना करणारा साधक असला, तरी त्याच्यासाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे ज्ञान सनातनच्या त्या विषयाच्या ग्रंथात मिळण्याची सोय होईल.
‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !