हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !
श्रीगोंदा (जिल्हा अहिल्यानगर) तालुक्याच्या पश्चिमेकडील गावातील १० वीच्या वर्गात शिकणार्या मागासवर्गीय अल्पवयीन मुलीला एका धर्मांधाने ‘हा देश गजवा-ए-हिंद’ करायचा आहे’ असे सांगत अपहरण करून लैंगिक अत्याचार केले.
श्रीगोंदा (जिल्हा अहिल्यानगर) तालुक्याच्या पश्चिमेकडील गावातील १० वीच्या वर्गात शिकणार्या मागासवर्गीय अल्पवयीन मुलीला एका धर्मांधाने ‘हा देश गजवा-ए-हिंद’ करायचा आहे’ असे सांगत अपहरण करून लैंगिक अत्याचार केले.
प्रवाशांच्या मारहाणीत घायाळ झालेल्या नूर याला उपचारासाठी कूपर रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
मुंबईला पंजाबप्रमाणे अमली पदार्थांची नगरी बनवण्याचे षड्यंत्र उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांना एवढा विलंब का झाला ?
एखादा धर्मांध जेव्हा देश ‘गजवा-ए-हिंद’ करायचा आहे, असे म्हणत अत्याचार करत असेल, तर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सखोल अन्वेषण करून धर्मांधांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित !
हिंदूंनी जागृत होऊन धर्मांधांच्या झुंडशाहीला ‘जशास तसे’ उत्तर देण्यासाठी सज्ज रहाणे आवश्यक !
गड-दुर्ग येथे झाडे, भिंती यांवर दगडाने नावे कोरणे, रेल्वेरूळ उखडणे, दंगलींच्या वेळी पोलीस चौक्या जाळणे, रेल्वेगाड्यांवर दगडफेक करणे, बसची तोडफोड करणे, बसगाड्या किंवा रेल्वेचे डबे यांना आग लावणे आदी गोष्टी समाजकंटक जाणीवपूर्वक करत असतात….
काश्मीरचा सम्राट ललितादित्य मुक्तपीड याने काश्मीरमध्ये मार्तंड सूर्यमंदिराची उभारणी केली होती. या मंदिराची भव्यता आणि सौंदर्य विलक्षण होते. मोढेरा, मुल्तान आणि कोणार्क येथील सूर्यमंदिरापेक्षाही मार्तंड सूर्यमंदिर भव्य होते.
हिंदूंना स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल आणि पुन्हा पारतंत्र्यात खितपत पडायचे नसेल, तर हिंदुत्वाची कास धरणे आवश्यक !
युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतल्यास त्या वासनांध धर्मांधांच्या आक्रमणाला युवती चोख प्रत्युत्तर देऊ शकतील !
अशा वासनांधांविषयी देशातील मुसलमान नेते आणि त्यांचे पक्ष तोंड उघडत नाहीत अन् हेच नेते ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’ अशी कोल्हेकुई करतात !