वक्फ बोर्डाचा आणखी एक ‘प्रताप’ !

धारवाड (कर्नाटक) – वक्फ बोर्डाचे नाव भूमींच्या नोंदींमध्ये समाविष्ट करण्यासाठी भूमीच्या नोंदी पालटण्याचे आणखी एक प्रकरण कर्नाटकात समोर आले आहे. धारवाडच्या उप्पिनबेट्टागेरी गावात ३.१३ एकर भूमीचे मालक असलेले शेतकरी मलप्पा मसुथी यांनी वर्ष २०२२ मध्ये कोणतीही नोटीस न देता शेतभूमीच्या नोंदींमध्ये वक्फचे नाव समाविष्ट केल्याचा आरोप केला आहे. धारवाडच्या उप्पिनबेटगेरी गावातील सर्वेक्षण क्रमांक २९ च्या ‘आर.टी.सी.’ प्रतीमध्ये वर्ष २०२२ मध्ये परिवर्तन झाले आहे.
मलप्पा मसुथी यांनी दावा केला आहे की, त्यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून या भूमीवर शेती करत आहे. ही भूमी त्यांची वडिलोपार्जित भूमी आहे आणि वक्फने यापूर्वी कधीच त्यावर दावा केला नव्हता. आता ‘आर्.टी.सी.’मध्ये वक्फचे नाव आहे.
संपादकीय भूमिकाकर्नाटकातील गरीब शेतकर्यांच्या साधेपणाचा अपलाभ उठवून त्यांच्या भूमी बळकावणार्या वक्फ बोर्डाचे कसून अन्वेषण व्हायला हवे, असेच सर्वसामान्यांना वाटते ! |
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
RBI Polymer Notes : प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याविषयी रिझर्व्ह बँक विचाराधीन
Sonam Wangchuk : आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना देहली पोलिसांनी रुग्णालयात केले भरती !
Vande Mataram : ‘वन्दे मातरम्’चा अपमान केल्यास ३ वर्षांपर्यंत कारावास होणार !
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण
गूगलचे ‘जेमिनी’ एआय संकेतस्थळ ‘जय श्रीराम’ला प्रतिसाद देते, तर ‘सिरि’ का देऊ शकत नाही ? – हिंदुत्वनिष्ठांचा प्रश्न