अमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणार्या अश्रफ शेखला अटक
शहरातील मासळीबाजारातील खान कॉम्प्लेक्स येथे अवैध अमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी धाड टाकून शेखला अटक केली.
शहरातील मासळीबाजारातील खान कॉम्प्लेक्स येथे अवैध अमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी धाड टाकून शेखला अटक केली.
भाजप युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येचे प्रकरण – कोडागू जिल्ह्यातील अब्दुल नासिर आणि अब्दुल रहमान, तर दक्षिण कन्नड जिल्ह्यात नौशाद यांच्या घरांची झडती घेण्यात आली. येथून काही साहित्य जप्त करण्यात आले. या हत्येच्या प्रकरणी २० जणांना आरोपी बनवण्यात आले आहे.
वास्तविक अशी मागणी करण्याची वेळ हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर येऊ नये. सरकारने स्वतःहून गोवंशियांची हत्या रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबवणे आवश्यक आहे !
शाळांमध्ये भगवद्गीता शिकवण्याच्या विविध सरकारांच्या प्रयत्नांवर शिक्षणाचे भगवेकरण होत असल्याचा आरोप करणारे आता अशा घटनांमधून शिक्षणाचे इस्लामीकरण होत आहे, असे का म्हणत नाहीत ?
इटली असा कायदा करण्याचा प्रयत्न करू शकते, तर भारतातील १०० कोटीहून अधिक जनतेला सार्वजनिक ठिकाणी होणार्या नमाजपठणाचा त्रास होत असतांना येथे असा कायदा का करता येत नाही ?
पोलिसांच्या चौकशीत महंमद दिलखुश याने सांगितले की, त्यांच्याकडे चारचाकी चालवण्याची अनुज्ञप्ती (परवाना) नव्हती. ते गाडीतून रोहना येथे जात असतांना त्यांनी मनोज कुमार याला धडक दिली.
२९ जून या दिवशी असणार्या देवशयनी एकादशी निमित्ताने आषाढी वारी चालू आहे. आषाढी वारी सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते. आषाढी वारीच्या कालावधीत कुठेही गोवंशियांची तस्करी आणि हत्या होऊ नये.
‘बकरी ईद’च्या (कुर्बानी) पार्श्वभूमीवर अवैधरित्या पशूवाहतूक केली जाते, असे आजपर्यंत लक्षात आले आहे. ती गोरक्षक लक्षात आणून देतात. गोरक्षकांना रोखण्यासाठी हा जमावबंदी आदेश लागू आहे का ?
अनधिकृत गोमांस विक्री दुकान पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न करणार्याला वेळीच रोखणार्या रुमडामळ येथील जागरूक नागरिकाचे अभिनंदन !
आरोपीने मागासवर्गीय मुलीवर केलेल्या अत्याचाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी २५ जून या दिवशी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येथील जागरूक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.