आज असलेल्या ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या निमित्ताने …

‘वादळी पाखरू किनार्‍याच्या दिशेने आले की, वादळवारा त्याच्यापाठोपाठ येत आहे’, याचे संकेत कोळ्यांना मिळतात. एक प्रकारे ती धोक्याची पूर्वसूचनाच असते.

मानवी जीवन वाचवण्‍यासाठी पृथ्‍वीचे संरक्षण आवश्‍यक !

आज नैसर्गिक साधनसंपत्तीच्‍या संवर्धनाकडे विशेष लक्ष देण्‍याची आवश्‍यकता आहे. ज्‍यात प्रामुख्‍याने सूर्यप्रकाश, खनिजे, वनस्‍पती, हवा, पाणी, वातावरण, भूमी आणि प्राणी इत्‍यादींचा समावेश होतो. या संसाधनांचा बिनदिक्‍कतपणे दुरुपयोग होत आहे.

गोवा : ५० वर्षे दुर्लक्ष झाल्यानंतर वन खाते यंदा सर्वसमावेशक वन व्यवस्थापन योजना सिद्ध करणार

या योजनेच्या अंतर्गत राज्यातील वनक्षेत्र भविष्यात सुरक्षित रहाणार आहे. यासाठी राज्यातील वन अधिकारी दुसर्‍या राज्यांना भेट देऊन तेथे वन व्यवस्थापन चांगल्या रितीने कसे केले जाते ?, याचा अभ्यास करणार आहेत.

वन्यजीव मंडळाची ४ वर्षांत एकही बैठक झाली नाही ! – पर्यावरणतज्ञ प्रा. राजेंद्र केरकर, गोवा

राज्यातील जंगलांत मोठ्या प्रमाणात वन्यजिवांचा अधिवास आहे. त्यांना संरक्षण देण्यासाठी नूतन वन्यजीव मंडळाने काम करणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यात वर्ष २००१ ते २०२१ या कालावधीत ५ वाघांचा मृत्यू झाला, ही चिंताजनक गोष्ट आहे.

‘ॲक्टिव्ह ग्रुप’ चिपळूण आयोजित चर्चासत्रात तालुका पर्यटन चळवळीस उभारी देण्याचा निर्धार !

आगामी काळात शहराला उपलब्ध होणारे रस्ते आणि अन्य सुविधांच्या पार्श्वभूमीवर हेरीटेज अन् सह्याद्रीतील आजूबाजूच्या भटकंतीसाठी ‘चिपळूण’ प्रसिद्ध आणि विकसित करायला हवे.

गोवा : वनक्षेत्रांना लागलेली आग नैसर्गिक कि मानवनिर्मित ?

ज्यात मागील २ मासांत वनक्षेत्राला मोठ्या प्रमाणात आगी लागल्या आहेत. वन खात्याने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार मार्च मासाच्या पहिल्या पंधरवड्यात खासगी वनक्षेत्रांत ७४ ठिकाणी, तर ३ वन्यजीव अभयारण्यांमध्ये ३२ ठिकाणी आगी लागल्या.

खडकवासला धरणातील प्रदूषण रोखणे आणि चौपाटी परिसरातील गर्दीचे नियोजन करणे यांसाठी संयुक्त पहाणी !

लाखो पुणेकरांची तहान भागवणार्‍या खडकवासला धरणाच्या पाण्यात सहस्रो पर्यटक उतरून पाण्याचे प्रदूषण करत असतात, तसेच येथील चौपाटी परिसरात सातत्याने वाहतूक कोंडीही होत असते.

प्रकल्पावरून माघार न घेतल्यास सरकार कोसळेल ! – उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री

या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार असेल, तर हा प्रकल्प इथे नको आहे. जनता याला विरोध करत असेल, तर माझाही त्याला विरोध असेल -उद्धव ठाकरे

पुणे नदी सुधार योजनेमध्‍ये केवळ झुडूप प्रकारातील झाडे तोडण्‍यात येणार ! – महापालिका प्रशासनाचे स्‍पष्‍टीकरण

नदी सुधार प्रकल्‍पामध्‍ये ६ ते ७ सहस्र झाडे तोडण्‍यात येणार असल्‍याची चर्चा पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी आणि पुणेकर यांच्‍यात असल्‍याने २९ एप्रिल या दिवशी ‘चिपको’ आंदोलन करण्‍यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने वरील सूत्र स्‍पष्‍ट केले आहे.

महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी शेतकरी, कष्‍टकरी वर्गासाठी मोठे कार्य केले ! – बाबा भांड

महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी शेतकरी, कष्‍टकरी, आदिवासी, दलित वर्गासाठी केलेले कार्य कालातीत आहे, असे प्रतिपादन लेखक-प्रकाशक बाबा भांड यांनी केले. ‘मिरज विद्यार्थी संघा’च्‍या वसंत व्‍याख्‍यानमालेच्‍या उद़्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.