भारत-पाक यांच्यातील ‘सिंधु नदी पाणी वाटप करारा’वर पुनर्विचार करणे आवश्यक !
भारतातून पाकमध्ये ६ नद्या (रावी, व्यास, सतलज, सिंधु, झेलम आणि चिनाब या नद्या) वहातात. त्या नद्यांच्या पाण्यावर भारताचा हक्क आहे. तरीही आपण पाकला नद्यांचे ८० टक्के पाणी दिले. हे पाणी आपण वर्ष १९६० च्या भारत-पाकमधील ‘सिंधु नदी पाणी वाटप करारा’नुसार देतो.