२५० ते ३०० धर्मांध मुसलमानांची गोरक्षक आणि पोलीस यांच्यावर दगडफेक !

या घटनेनंतर गोरक्षक संघटना आक्रमक झाल्या असून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानसह विविध हिंदु संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

विक्री रोखणार्‍या बजरंग दलाच्या ४ गोरक्षकांना १०० हून अधिक मुसलमानांकडून मारहाण !

वणी (यवतमाळ) येथे गोमांसयुक्त बिर्याणीच्या विक्रीचे प्रकरण
पोलिसांवरही हात उचलला !

उरुळीकांचन (पुणे जिल्हा) येथे गोरक्षकांना जिवे मारण्याची धमकी

हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना अद्यापही गोवंशियांची तस्करी न थांबणे यासारखे दुर्दैव दुसरे कुठले ? गोतस्करांना पोलिसांचा धाक नाही, हेच यावरून वारंवर सिद्ध होते.  छत्रपती शिवरायांच्या राज्याप्रमाणे गोतस्करांना शिक्षा होणे अपेक्षित आहे !

Attack On Gorakshak : मोठे वाघोदा (जळगाव) येथे गोवंशियांची अवैध वाहतूक करणारे वाहन अडवणार्‍या गोरक्षकांना मारहाण !

आक्रमणकर्त्यांवर कारवाईच्या मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठ, गोरक्षक आणि साधू-संतांचे ‘रास्ता रोको’ आंदोलन

पोलीस कसायांविरुद्ध तक्रार घेण्यास नकार देऊन गोरक्षकांवर दबाव टाकतात

समीर शेंडे यांनी, ‘‘तुम्ही कसायांची आणि आमची हानी का करता, येथून पुढे माझ्या हद्दीत काही करायचे नाही, नाहीतर मला तुमच्यावर खंडणीचे खोटे गुन्हे नोंद करावे लागतील’’, अशा प्रकारे गोरक्षकांना धमकावले.

उरणमध्ये धर्मांध महिलेकडून १२० किलो गोमांस कह्यात !

अशा गुन्हेगारांना कह्यात घेणे हे पोलिसांचे काम आहे; मात्र ते हप्ते घेण्यात गुंतलेले असल्याने गोरक्षकांना आपला जीव धोक्यात घालून हे काम करावे लागते.

नागपूर येथे गायीच्या मांसाने भरलेली १० पोती सापडली !

हिंदूबहुल पक्षाच्या सत्ताकाळात गोमातेचा अवमान होणे अपेक्षितच नाही ! सरकारने अशा घटनांना वेळीच आवर घालून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करायला हवी !

पुणे येथे गोरक्षकावर कसायांकडून प्राणघातक आक्रमण !

गोवंशहत्‍या प्रतिबंध कायदा करून अनेक वर्षे झाली आहेत, तरी सरकार गोहत्‍या, गोतस्‍करी आणि अवैध पशूवधगृहे यांना प्रतिबंध कधी करणार आहे ?

फलटण (सातारा) येथे ३ म्‍हशींची कत्तलीपासून मुक्‍तता !

बजरंग दल फलटण आणि अखिल भारत कृषी गोसेवा संघाची संयुक्‍त कारवाई !

Satish Kumar, Gauraksha Dal : हिंदु राष्ट्राची मागणी करणार्‍यांमध्ये सनातन संस्था अग्रणी !

भारतात हिंदु राष्ट्राची मागणी करणार्‍यांमध्ये सनातन संस्था अग्रणी संस्था होती. आज तीच मागणी प्रत्येक सनातनी हिंदूच्या मुखावर आहे. प्रत्येक जागरूक हिंदूला ‘हिंदु राष्ट्र व्हावे’, असे वाटत आहे.