श्रीमती संध्या बधाले यांना भक्तीसत्संगात आलेल्या अनुभूती
भक्तीसत्संग संपल्यावर ‘आश्रम म्हणजे कैलास असून, परात्पर गुरु डॉ. आठवले कैलासावर बसून सर्व साधकांचे रक्षण करतात’, असे वाटणे
भक्तीसत्संग संपल्यावर ‘आश्रम म्हणजे कैलास असून, परात्पर गुरु डॉ. आठवले कैलासावर बसून सर्व साधकांचे रक्षण करतात’, असे वाटणे
गुरुदेवच संतांच्या माध्यमातूनच आपल्या साधनेला साहाय्य करत आहेत. साधकांना संतांकडूनच साधनेसाठी चैतन्य आणि शक्ती प्राप्त होऊन खर्या अर्थाने साधनेसाठी पुढील मार्गदर्शन मिळते.
नारायण स्वरूप गुरुदेव हमारे । साधकों को मोक्ष का मार्ग दिखाते ।।
उनकी कृपा दिलातीं, साधना में स्थिर करतीं । नारी नहीं, आप हैं साक्षात् मां नारायणी ।। १ ।।
रामनाथी आश्रमात महाविष्णु आणि श्री महालक्ष्मी दोन्ही गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या) रूपाने वावरत असल्याने ‘मी चैतन्याच्या कवचात रहात आहे’, याची मला सतत जाणीव होत होती.
सर्वसाधारणपणे डेंग्यूचा आजार झाल्यानंतर तो पूर्ण बरा व्हायला ३ मास लागतात; पण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला १५ दिवसांतच बरे वाटून मी ‘थायलंड आणि इंडोनेशियाचा विदेश दौरा करू शकलो.
साधकांनी यापुढे चांगले साधक आणि संत यांच्याविषयीचे वैशिष्ट्यपूर्ण लिखाण, प्रसंग अन् संतांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती नेमकेपणाने आणि तत्परतेने लिहून पाठवाव्यात.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा मागील वर्षी रथोत्सव झालेल्या या रथाला या वर्षी सप्तर्षींनी रथसप्तमीच्या निमित्ताने त्याच्यामध्ये यंत्र ठेवायला सांगून आणि त्याची पूजा करवून घेऊन कार्यरत केले.
महर्षींच्या आज्ञेने सनातनच्या आश्रमातील श्री तनोटमाता मंदिराजवळ स्थापन करण्यात आली घंटा !
श्रीसत्शक्ति, श्रीचित्शक्ति I तुम हो महालक्ष्मी, तुम ही महासरस्वती ।
मां, तुम हो गुरुदेवजी की उत्तराधिकारिणी ।।
साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी त्यांना मार्गदर्शन करणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चरणी प्रार्थना करतांना कु. मयुरी डगवार यांना सुचलेली कविता येथे देत आहोत.