भारताची सुरक्षा आणि लोककल्याण यांसाठी ।। श्री राजमातंगी महायज्ञ ।।
‘यज्ञौ वै श्रेष्ठतमं कर्म: ।’ म्हणजे ‘यज्ञ हे सर्वांत श्रेष्ठ कर्म आहे’, या धर्मवचनानुसार श्री राजमातंगी यज्ञाचे राष्ट्रहितार्थ भावपूर्ण आणि परिपूर्णरित्या आयोजन करणारी सनातन संस्था !