रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. राधा गावडे (वय ५० वर्षे) आणि फोंडा (गोवा) येथील श्रीमती अंजली कुलकर्णी (वय ७४ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

‘माझी ६० टक्के पातळी व्हायलाच पाहिजे’, अशी सौ. राधा हिची अपेक्षा नव्हती. देवाच्या चरणांजवळ आहे, तेच पुष्कळ आहे, असे तिला वाटते.’

साधकांनो, दास्यभावाचे प्रतीक असलेल्या रामभक्त हनुमानाप्रमाणे अंतरात सेवकभाव निर्माण करून स्वतःतील अहंचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करा !

सर्व साधकांनी स्वतःत हनुमानाप्रमाणे सेवकभाव (दास्यभाव) निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे त्यांच्यात नम्रता, लीनता, गुरुनिष्ठा, गुरूंचे मन जिंकण्याची आंतरिक तळमळ आदी गुण वृद्धींगत होऊन अहंचे निर्मूलन होऊ लागेल आणि साधकांसाठी ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुकर होईल !

साधनेत आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे आनंद अनुभवायला मिळाल्याबद्दल साधिकेने व्यक्त केलेली कृतज्ञता !

धान्याचा अभ्यास करण्याची सेवा मिळाल्यावर मनाचा संघर्ष झाला; पण सहसाधिकांनी ती सेवा शिकण्यास प्रोत्साहन दिले. ‘या सेवेतून देव घडवत आहे’, हे लक्षात आले आणि त्यातून गुरुदेवांची प्रीती अनुभवून कृतज्ञता वाटणे

‘वाईटातूनही चांगले घडवणे’, हा भगवंताचा स्थायीभाव आहे’, या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या वाक्याची प्रचीती घेणारे श्री. अरुण डोंगरे !

मला  ‘अमेरिकेला जाता न आल्याचे दुःख झाले असले, तरी ते माझ्या भल्यासाठीच होते’, असे आता प्रकर्षाने जाणवते. ‘वाईटातूनही चांगले घडवणे’, हा भगवंताचा स्थायीभाव आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात येण्यापूर्वी साधिकेला झालेले त्रास आणि त्यांचे चैतन्यमय अस्तित्व अनुभवतांना आलेल्या अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ संपर्कात येणार्‍या प्रत्येक साधकावर प्रीतीची उधळण करत होत्या. आपल्या प्रेमळ शब्दांतून साधकांना साधनेत पुढे जाण्यासाठी चैतन्य आणि शक्ती देत होत्या.

अखंड नामानुसंधानात रहाणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मीरा सामंत (वय ९० वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ भेटायला आल्या, तेव्हा आजी त्यांना म्हणाल्या, ‘माझी गुरुदेवांशी भेट झाली, तेव्हाही मी तुम्हाला शोधत होते; मात्र तुमची भेट झाली नाही.’

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी स्वप्नात येऊन चैतन्य दिल्यानंतर तीव्र आध्यात्मिक  त्रास न्यून झाल्याची साधिकेला आलेली अनुभूती !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सूक्ष्मातून येऊन मला स्पर्श केला. त्यांच्या स्पर्शामुळे मला चैतन्य मिळाले आणि मी जिवंत राहिले’, असे मला जाणवले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वाणीतील चैतन्यामुळे साधिकेच्या भावाला होणारा वाईट शक्तीचा त्रास दूर होणे !

परम पूज्य गुरुदेवांनी आम्हा साधकांना सहज आणि सोपे, असे किती तरी आध्यात्मिक स्तरावरील उपाय शिकवले आहेत. केवळ परम पूज्य गुरुदेवांच्या कृपेनेच ‘माझ्या भावाला त्रास देणार्‍या शक्तीचे वागणे कसे आहे ?’, ते आम्हाला समजू शकले.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने झालेल्या विशेष भक्तीसत्संगात सौ. निवेदिता जोशी यांनी अनुभवलेली भावस्थिती !

भक्तीसत्संगात ‘आपण रामाच्या महालात आहोत’, असे सांगितले. तेव्हा मला भूमीचा स्पर्श मऊ आणि उबदार जाणवला. मला सूक्ष्मातून दिसले, ‘महालात मी दासी म्हणून सेवा करत आहे.’

गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने साधकात एका वर्षातच झालेले पालट !

गुरुदेवांच्या कृपेने मला साधनेत इतका आनंद मिळतो की, त्या आनंदाची तुलना दूरचित्रवाणीवर मनोरंजनाचे कार्यक्रम पहातांना मिळालेल्या आनंदाशी होऊ शकत नाही.