परमेश्वराला साकडे घालतांना अहंकार आणि दिखाऊपणा सोडावा लागतो. तृप्ती देसाई यांची ही सिद्धता आहे ना ? असा प्रश्न नागरिकांना पडल्यास नवल ते काय !

पुणे – मागील वर्षी राज्यावर संकटामागून संकटे आली. या संकटातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याला सुरक्षित बाहेर काढले. अजून किती संकटे येणार ? हे ठाऊक नाही; पण मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला पुन्हा एकदा सुरक्षितपणे संकटातून बाहेर काढण्यासाठी परमेश्वराने त्यांना शक्ती द्यावी, असे साकडे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी घातले आहे. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर वृत्तसंकेतस्थळावर तृप्ती देसाई यांना उपरती झाली, हे चांगलच आहे अशी प्रतिक्रिया नोंदवली गेली आहे.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !