परमेश्वराला साकडे घालतांना अहंकार आणि दिखाऊपणा सोडावा लागतो. तृप्ती देसाई यांची ही सिद्धता आहे ना ? असा प्रश्न नागरिकांना पडल्यास नवल ते काय !

पुणे – मागील वर्षी राज्यावर संकटामागून संकटे आली. या संकटातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याला सुरक्षित बाहेर काढले. अजून किती संकटे येणार ? हे ठाऊक नाही; पण मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला पुन्हा एकदा सुरक्षितपणे संकटातून बाहेर काढण्यासाठी परमेश्वराने त्यांना शक्ती द्यावी, असे साकडे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी घातले आहे. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर वृत्तसंकेतस्थळावर तृप्ती देसाई यांना उपरती झाली, हे चांगलच आहे अशी प्रतिक्रिया नोंदवली गेली आहे.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !