मुझफ्फरपूर (बिहार) येथे भारत-पाक सामन्यात भारताचा विजय झाल्यावर फटाके फोडल्याने हिंसक विरोध !

ध्वनीप्रदूषण करणार्‍यांवर कारवाई झालीच पाहिजे; मात्र त्याच्या नावाखाली होणारा हिंसाचार योग्य नाही. हिंसाचार करणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे !

कर्नाल (हरियाणा) येथे श्री हनुमानाच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड !

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

हिंदु, हिंदुत्व आणि अपघाताने जन्मलेले हिंदू

‘हिंदु, हिंदुत्व आणि राहुल गांधी’ या लेखमालिकेतील यापूर्वीच्या लेखांचे वाचन केल्यानंतर हिंदु आणि हिंदुत्व म्हणजे काय ? याची बरीचशी कल्पना वाचकांना निश्चितपणे आली असेल.

बांगलादेशात सत्ताधारी पक्षाचे खासदार बहउद्दीन बहार यांच्याकडून दुर्गापूजेचा ‘मद्याचा सण’ असा उल्लेख !

पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी भारताचे चांगले संबंध असतांना त्यांच्याच पक्षाकडून हिंदूंच्या सणाविषयी अपमानास्पद विधान करून वर हिंदूंवरच आक्रमण केले जात असेल, तर भारत सरकारने शेख हसीना यांना समज देणे आवश्यक आहे !

हिंदू आणि त्यांचा धर्म याच्याविरुद्ध ही युद्धाची घोषणा आहे का ?

भारतामध्ये आता सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा केली जात आहे. याकडे हिंदूंनी दुर्लक्ष करू नये. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथील हिंदूंची दयनीय स्थिती पहा. ती स्थिती भारतातील हिंदूंच्या नशिबी येऊ नये. असे झाले, तर मानवतेचा शेवटचा आशेचा किरण नष्ट होईल !

धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंना नवरात्रोत्सव साजरा न करण्याची धमकी !

निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी, तसेच मंदिरांमध्ये जाणारे राहुल गांधी याविषयी बोलतील का ? कि ‘जेथे मुसलमानबहुल असतात, तेथे हिंदूंनी धर्मांध मुसलमानांच्या सांगण्यानुसार वागावे’, असेच गांधीवाद्यांना वाटते का ?

बाटला हाऊस चकमकीच्या प्रकरणातील आतंकवाद्याची फाशीची शिक्षा जन्मठेपेत परावर्तित !

‘जिहादी आतंकवाद्यांना फाशीचीच शिक्षा होणे आवश्यक आहे’, असेच प्रत्येक राष्ट्राभिमान्याला वाटेल, यात शंका नाही !

शंखवाळ (गोवा) येथे वारसा स्थळी अनधिकृतपणे प्रवेश करणार्‍यांवर कारवाई करण्याची देवीच्या भक्तांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्री विजयादुर्गादेवीची मूर्ती चोरण्यात आल्यानंतर फादर केनित टेलीस आणि इतर यांनी वारसा स्थळी अनधिकृतपणे प्रवेश करून धार्मिक तणाव निर्माण करणारी भाषणे दिली.

अहिल्‍यानगर येथे मुलीशी बोलत असल्‍याच्‍या रागातून हिंदु तरुणाचे अपहरण करून जिवे मारण्‍याचा प्रयत्न

उद्दाम धर्मांधांची मजल कुठपर्यंत गेली आहे, हे लक्षात घेऊन हिंदूंनी संघटित होऊन धर्मांधांना विरोध करणे आवश्‍यक !

नेपाळमधील दंगली ! 

नेपाळ-भारत यांच्‍या सीमेवर मुसलमानबहुल परिसर निर्माण झाल्‍याचा गंभीर परिणाम म्‍हणजे हिंदूबहुल देशांवर छुपे आक्रमण चालू ठेवणे !