अहिल्यानगर येथील श्री कानिफनाथ देवस्थानच्या ४० एकर भूमीची मुसलमानांकडून अनधिकृतपणे वक्फ बोर्डाकडे नोंदणी ! – श्री. ऋषिकेश बांगरे, सचिव, श्री कानिफनाथ ट्रस्ट

धर्मांध मुसलमान आणि त्यांचा वक्फ बोर्ड कशा प्रकारे हिंदूंच्या मंदिरांची भूमी गिळंकृत करत आहे, याचे हे उदाहरण. या वक्फ बोर्डवर सरकारने कारवाई करण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक !

ममदापूर (अहिल्यानगर) येथे धर्मांध गोतस्करांकडून गोरक्षकांवर गोळीबार !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना गोरक्षकांवर जीवघेणी आक्रमणे होणे प्रशासनाला लज्जास्पद ! स्वतःचा जीव धोक्यात घालून गोरक्षण करणार्‍या गोरक्षकांच्या रक्षणासाठी पोलीस काही करणार का ?

राहुरीतील (जिल्हा अहिल्यानगर) कावड यात्रेकरूंवर श्रीरामपुर येथे जिहादींकडून आक्रमण !

छत्रपतींच्या महाराष्ट्रात कावड यात्रेकरूंवर आक्रमण होणे निषेधार्ह आहे. यातून पोलिसांचा धाक संपल्याचे आणि धर्मांधांमधील हिंसक वृत्ती वाढल्याचे लक्षण आहे.

Sir Tan Se Juda : इस्लामचा कथित अवमान केल्यावरून मुसलमान विद्यार्थ्याने हिंदु बसवाहकावर केले प्राणघातक आक्रमण !

धर्मांध मुसलमान थेट कायदा हातात घेतात आणि हत्या करतात ! तरीही याविषयी देशातील कायदाप्रेमी, निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी,  तोंड उघडत नाहीत !

नूंह (हरियाणा) येथे पूजा करण्यास जाणार्‍या हिंदु महिलांवर धर्मांध मुसलमानांकडून मशिदीतून दगडफेक !

अशा मशिदींना आता टाळे ठोकून त्या बुलडोजरद्वारे पाडाव्यात, अशी मागणी कुणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण कोण करणार ?

बांगलादेशमध्‍ये आगामी निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर हिंदूंवरील आक्रमणांमध्‍ये वाढ होऊ लागली आहे. हिंदूंच्‍या धार्मिक स्‍थळांना अपवित्र केले जात असून महिलांवर बलात्‍कार आणि हिंदूंच्‍या हत्‍या होत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी हिंदूंनी पलायन चालू केले आहे.

दिवाळी साजरी करणार्‍या हिंदूंवर खलिस्तानवाद्यांकडून दगडफेक !

कॅनडामध्ये खलिस्तानवाद्यांची झुंडशाही !

महंत यति नरसिंहानंद यांना बाँबस्फोट करून ठार मारण्याचा होता कट !

अटक करण्यात आलेल्या इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी दिली माहिती !

राहुरी (जिल्हा अहिल्यानगर) येथील श्री कानिफनाथ मंदिरावर धर्मांध मुसलमानांचे आक्रमण !

पुजारी आणि भक्त यांना मारहाण
मंदिर नसून दर्गा असल्याचा केला जात आहे दावा !

बेळतंगडी (कर्नाटक) येथे टिपू सुलतानने नष्ट केलेले भूमीत गाडलेले गोपाळकृष्ण मंदिराचे सापडले अवशेष !

लक्ष्मण नावाच्या व्यक्तीला श्रीकृष्णाने स्वप्नदृष्टांताद्वारे दिलेल्या माहितीनंतर उत्खनन !