Mumbai Security Guards Attacked : कलमापठण न केल्याने हिंदु सुरक्षारक्षकांवर चाकूने वार करणारा उच्चशिक्षित धर्मांध अटकेत !
आतंकवाद्यांशी संबंध असल्याची शक्यता !
आतंकवाद्यांशी संबंध असल्याची शक्यता !
गेल्या काही वर्षांतील पंजाबमधील वाढती अराजकता पहाता, तेथे सरकार आणि पोलीस नावाच्या यंत्रणा अस्तित्वात आहेत का ?, असा प्रश्न पडतो !
मालेगाव बाँबस्फोटात आधी मुसलमान समुदायातील ९ आरोपींना अटक झाली होती. त्यांची वर्ष २०१६ मध्ये न्यायालयाने मुक्तता केली. त्या वेळी ‘या ९ तरुणांची इतकी वर्षे तुरुंगात गेली, त्याची भरपाई कोण करणार ?’, असा प्रश्न मिडियाने (माध्यमांनी) आणि साम्यवादी ‘इकोसिस्टम’ने (यंत्रणेने) विचारला होता.
‘संबंधित यंत्रणांनी गोळा केलेल्या पुराव्यांकडे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने पूर्णतः दुर्लक्ष केले. अन्वेषणातील अशा विसंगतींकडे विशेष एन्.आय.ए. न्यायालयानेही दुर्लक्ष केले’, असे गंभीर निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
प्रत्यक्षात हा आकडा याहीपेक्षा अधिक असण्याचीच शक्यता आहे ! हा राज्याच्या आणि देशाच्या सुरक्षेला गंभीर धोका आहे. त्यामुळे सरकारने या घुसखोरांना तात्काळ शोधून त्यांची हकालपट्टी केली पाहिजे !
आतंकवादविरोधी पथकाची कारवाई !
आरोपींनी उत्तरप्रदेशातील सैनिकी ठिकाणांची पहाणी करून त्यांचे व्हिडिओ पाकिस्तानला पाठवले होते. तसेच काही हिंदु नेत्यांच्या हालचालींवरही लक्ष ठेवले जात होते. यामुळे त्यांचा हेतू अधिक गंभीर असल्याचे दिसते. ‘हे हिंदु नेते कोण होते ?’, हे पोलिसांनी सांगितले नाही.
महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने आणखी ४०० बांगलादेशी घुसखोरांच्या नावांची सूची अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला पाठवली आहे.
उच्च शिक्षित मुसलमानही आतंकवादाकडे वळतात, ही ‘मुसलमान गरिबीमुळे आतंकवादाकडे वळतात’, असे म्हणणार्यांना चपराक !
इस्लामिक स्टेटच्या वाढत्या ऑनलाईन कट्टरतावादी प्रचाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने कारवाई केली आहे.