कोइम्बतूर (तमिळनाडू) येथे ३१ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर पोलिसांनी घुसखोरांच्या विरोधात कारवाई चालू केली; तर मग तमिळनाडू सरकार काय करते, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्यास त्यात चुकीचे के काय ?
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर पोलिसांनी घुसखोरांच्या विरोधात कारवाई चालू केली; तर मग तमिळनाडू सरकार काय करते, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्यास त्यात चुकीचे के काय ?
बांगलादेशी घुसखोरांना भारतात अवैधरित्या राहू देणार्या सर्वत्रच्या दलालांना कारागृहात डांबायला हवे !
गावागावांपर्यंत पोचलेल्या बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढणे आवश्यक आहे ! बनावट आधारकार्ड आणि निवडणूक ओळखपत्र कसे काय दिले जाते ? हे शोधून संबंधितांना कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे !
जिहादी आतंकवाद केवळ गोळीबार आणि बाँबस्फोट यांपुरताच मर्यादित राहिलेला नाही. यामुळे आता देशात मदरशांवर बंदी घालण्याची मागणी करणे आवश्यक झाले आहे. यासाठी हिंदूंनी संघटित होऊन सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे !
अशी खोटी प्रमाणपत्रे सहजरित्या उपलब्ध होणे हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे !
अमली पदार्थांच्या व्यवसायातूनच देशाच्या मुळावर उठलेल्या जिहादी आतंकवाद, नक्षलवाद आणि अन्य प्रकारच्या गुन्हेगारीला अर्थसाहाय्य होत असते. त्यामुळे हा व्यवसाय करणार्यांच्या मुसक्या आवळून सरकारने त्यांना फाशी दिली पाहिजे.
जागोजागी बांगलादेशी घुसखोरांना शिस्तबद्धपणे वसवले जाणे, हे भारताच्या इस्लामीकरणाचे नियोजित षड्यंत्रच होय !
हिंदूंच्या एकातरी गुरुकुलाची किंवा वेदपाठशाळेची आतंकवादविरोधी पथकाकडून चौकशी करण्याचा आदेश दिल्याचे कुणी ऐकले आहे का ?; पण मुसलमानांच्या मदरशांचीच चौकशी नेहमी केली जाते; कारण आतंकवादाला धर्म असतो, हे दिसून येते !
भारतात आतंकवाद्यांची यंत्रणा गल्ली-बोळांमध्ये कार्यरत असल्याचे दिसून येते. आतंकवाद आता दाराशी येऊन ठेपला असून ही स्थिती भारतासाठी धोकादायक !
बुरहानपूर (मध्यप्रदेश) येथील रेल्वे रुळावर सापडलेल्या स्फोटकांचे प्रकरण