ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाप्रकरणी युक्तीवाद पूर्ण : आज निर्णय !
११ मे या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी मुसलमान आणि हिंदु पक्ष यांच्या अधिवक्त्यांकडून युक्तीवाद पूर्ण करण्यात आल्यानंतर न्यायालयाने १२ मे या दिवशी निर्णय देणार असल्याचे सांगितले.
११ मे या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी मुसलमान आणि हिंदु पक्ष यांच्या अधिवक्त्यांकडून युक्तीवाद पूर्ण करण्यात आल्यानंतर न्यायालयाने १२ मे या दिवशी निर्णय देणार असल्याचे सांगितले.
मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! ओडिशा सरकार हिंदूंच्या मंदिरांसंदर्भात असा निर्णय कसा काय घेऊ शकते ? या मनमानी कारभाराच्या विरोधात हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने आवाज उठवणे आवश्यक आहे !
बहुसंख्य विद्यार्थी हिंदु असतांना त्यांना भगवद्गीता शिकवण्यापेक्षा बायबल शिकवणाऱ्या ख्रिस्त्यांच्या या षड्यंत्राच्या विरोधात हिंदूंनी जागरूक होऊन याविषयी शिक्षण विभागाकडे तक्रार करावी !
हिंदूंची धार्मिक स्थळे ही नेहमीच आतंकवादी संघटनांची लक्ष्य राहिली आहेत. हे उघड सत्य असतांना ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणे ही शुद्ध थाप आहे, हे लक्षात घ्या !
‘पट्टिना प्रवेशम्’ म्हणजे शैव मठाच्या महंतांना पालखीमध्ये बसवून ती पालखी खांद्यावर उचलून नेण्याची परंपरा होय. मानवाधिकारांचे कारण देत याला अनुमती नाकारण्यात आली होती.
हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्यांना आता कठोर शिक्षा होणारा कायदा करणेच आवश्यक झाले आहे, तरच अशा घटना कायमच्या थांबतील !
अशी मागणी का करावी लागते ? पुरातत्व विभाग केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने सरकारनेच आदेश देऊन खरा इतिहास हिंदूंना सांगितला पाहिजे.
पू. (अधिवक्ता) जैन यांनी केलेला आरोप अतिशय गंभीर असून, असे होत असल्यास सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करून सत्य समोर आणणे आवश्यक !
मुसलमानांसाठी वाराणसीमध्ये असंख्य मशिदी आहेत. ज्ञानवापी मशिदीच्या बदल्यात मुसलमानांना उत्तरप्रदेश सरकारने अन्यत्र जागा दिली पाहिजे.
अधिवक्ता अवधेश पांडे यांचे अभिनंदन ! असा प्रयत्न प्रत्येक अधिवक्त्याने करावा !