विनाअनुमती कार्यक्रम घेतल्याच्या प्रकरणी मुख्याध्यापिकेला ‘कारणे दाखवा’ नोटीस ! – उपायुक्त दत्तात्रेय घनवट, शिक्षण विभाग, नवी मुंबई महापालिका

हिंदु धर्माच्या विरोधात कार्यक्रम घेऊनही बहुसंख्य हिंदूंच्या भारतात संबंधितांवर कारवाई न होणे, हे पोलीस आणि प्रशासन हिंदूंच्या भावनांना काडीचीही किंमत देत नसल्याचे लक्षण आहे. पोलीस आणि प्रशासन काय केल्यावर हिंदूंना न्याय देईल !

धर्मांध मुसलमानांनी केलेल्या जोरदार विरोधामुळे ‘एन्.आय.टी. श्रीनगर’ने हिंदु विद्यार्थ्याला केले बडतर्फ !

धर्मांध मुसलमानांनी विरोध केल्यानंतर आरोपी हिंदु विद्यार्थ्याला बडतर्फ केले जाणे, यासाठी काश्मीर भारतात आहे कि पाकिस्तानात ?

बिहार सरकारने पुढील वर्षी शाळांच्या हिंदूंच्या सणांच्या सुट्यांमध्ये केली कपात !

भाजपवर ‘शिक्षणाचे भगवेकरण’ केल्याचा आरोप करणारे ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी देशातील राजकीय पक्ष शाळांचे ‘इस्लामीकरण’ करत आहेत, हे लक्षात घ्या !

उरुसाच्या मिरवणुकीमुळे ओढवलेल्या वादामध्ये ‘मुंबई ब्रेकिंग न्यूज’ वाहिनीकडून हिंदूंना दंगलखोर ठरवण्याचा प्रयत्न !

दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करून त्याविरोधात आवाज उठवणार्‍या हिंदूंनाच दंगलखोर ठरवणार्‍या धर्मांधांचा कावेबाजपणा ओळखा !

शासन धर्मांतरावर बंदी घालण्यास अयशस्वी होण्यामागील हिंदु धर्माचे अभ्यासक डॉ. डेव्हिड फ्रॉले यांनी सांगितलेली कारणमीमांसा !

अमेरिकेच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ वैदिक स्टडीज’चे निर्देशक आणि हिंदु धर्माचे अभ्यासक डॉ. डेव्हिड फ्रॉले म्हणतात, ‘‘भारताला आपल्या आध्यात्मिक संस्कृतीचा पुनरुद्धार करणे, हे ध्येय गाठायचे आहे.

Pakistan Targated Hindu Temples : पाकने पाकव्याप्त काश्मीरमधील शारदा पीठ मंदिर पाडले !

पाकने पाकव्याप्त काश्मीरमधील शारदा पीठ मंदिरे पाडले ! याविषयी केंद्र सरकारने १०० कोटी हिंदूंच्या वतीने पाकला जाब विचारून ती भूमी वाचवावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

Conversion Of Hindus : मंत्र-तंत्र करण्याच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या मौलवी सरफराझला अटक !

हिंदु संतांवर खोटे-नाटे आरोप करून त्यांच्यावर चिखलफेक करणारे पुरोगामी आता अशा घटनांविषयी चकार शब्दही काढत नाहीत ! हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यातील धर्माभिमान वाढवणे, हाच एकमेव उपाय आहे !

Save Forts : खर्डा (अहिल्यानगर) येथील ऐतिहासिक गडासमोर प्रसाधनगृह आणि खानावळ यांचे होणारे बांधकाम थांबवले !

गड-दुर्गांचे संवर्धन, रक्षण तर दूरच, उलट त्यासमोर प्रसाधनगृह बांधणे, हा प्रशासनाचा हिंदुद्वेषच ! यास उत्तरदायी असलेल्यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

शाळांमध्ये रामायण आणि महाभारत शिकवणार नाही ! – ‘एन्.सी.ई.आर्.टी.’

अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध होऊन काही दिवस झाल्यानंतर ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ला आता जाग आली का ? या संदर्भात केंद्र सरकारने देशातील १०० कोटी हिंदूंना योग्य स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे !

‘आता प्रदूषण होत नाही का ?’ म्हणत मुंबईच्या समुद्रात मुसलमान कचरा टाकत असलेले छायाचित्र प्रसारित !

एका व्यक्तीने मुंबईतील समुद्रात एक मुसलमान व्यक्ती मोठ्या प्रमाणात निर्माल्य टाकत असल्याचे छायाचित्रासमवेत ‘आता प्रदूषण होत नाही का ?’ अशी विचारणा प्रशासनाला केली आहे.