अमळनेर (जिल्हा जळगाव) येथे श्रीगणेशाला सांताक्लॉजच्या कपड्यांत दाखवले : आयोजकांविरुद्ध गुन्हा नोंद !

‘सहजयोग ध्यान केंद्रा’च्या नावाखाली हिंदूंचे ख्रिस्तीकरण करण्याचे हे छुपे षड्यंत्र तर नाही ना ? याचा हिंदूंनी शोध घ्यायला हवा. असे कार्यक्रम आयोजित करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या आयोजकांविरुद्ध कठोर कारवाई व्हायला हवी !

Hindu Hater : (म्हणे) ‘हिंदु धर्म एक धोका आहे !’ – स्वामी प्रसाद मौर्य

स्वामी प्रसाद मौर्य सातत्याने हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह विधाने करत असतांना त्यांच्यावर कोणतीही कारवाई न होणे, हे पोलीस, प्रशासन आणि हिंदु धर्मीय यांना लज्जास्पद !

हिंदुत्वद्रोही नेत्यांना वठणीवर आणण्यासाठी हिंदु समाज जागृत आणि संघटित कधी होणार ?

कितीही अपमान केला तरी लाचार हिंदु मतदार आपल्याला मतदान करतात, असे दिसून आल्यानंतर हे हिंदुद्वेष्टे नेते हिंदुहिताचा विचार कशाला करतील ? उलट यामुळे त्यांचा दुहेरी लाभ होतो.

Boycott Sunburn : गोवा – ‘सनबर्न’ला रात्री १० वाजेपर्यंत अनुमती !

अशी माहिती गोवा सरकारने कृती आराखड्याद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाला दिली आहे.

Maa Shyama Temple : दरभंगा (बिहार) येथील मां श्याम मंदिरामधील बळी देण्यावर घालण्यात आलेली बंदी न्यास समितीकडून मागे !

बंदी हटवण्यात आल्यामुळे काही संघटना याचा विरोध करू लागल्या आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, तंत्र विधीसाठी मंदिराच्या परिसरात बळी दिला जात आहे. याच्या विरोधासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

मंदिराच्या भिंतीच्या उभारणीवरून धर्मांध मुसलमानांकडून पोलिसांवर दगडफेक !

उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे शासन असूनही मुसलमानांचा असा उद्दामपणा पहाता कायदा-सुव्यवस्था त्यांच्या खिजगणतीतही नसल्याचे द्योतक आहेे. अशांना आता सरकारने कारागृहात डांबून कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे !

(म्हणे) ‘ख्रिस्त्यांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद करा !’ – इव्हान डिसोझा, माजी आमदार

हिंदू कधी काँग्रेस किंवा अन्य पक्षांच्या सरकारांकडे ‘हिंदूंच्या विकासासाठी अमूक रक्कम द्या’, अशी मागणी करतात का ? ‘जर धर्मनिरपेक्ष देशातील बहुसंख्य असणारे हिंदू अशी मागणी करत नाहीत, तर अल्पसंख्यांक अशी मागणी का करतात ?

संपादकीय : राष्ट्रीयत्वाला सुरुंग !

देशविघातक शक्तींमधील प्रत्येक जण ‘आम्ही एकत्र नाही, वेगवेगळे आहोत’, असे दाखवण्याचा प्रयत्न करतो; पण तसे नसून प्रत्येकच जण स्वतःची भूमिका आणि विचारसरणी रेटण्यासह अन्यांच्या विचारसरणीचेही उघडपणे समर्थन करत आहे, हे देशासाठी अधिक घातक आहे. हिंदूंनो, हिंदूसंघटनातूनच राष्ट्ररक्षणाचे महत्कार्य घडून देशाची अखंडता टिकेल, हे लक्षात घ्या !

‘हिंदुत्व वॉच’ संकेतस्थळ : भारताच्या विरोधातील नव्या युद्धाचा प्रारंभ !

‘हिंदुत्व वॉच’ हे संकेतस्थळ रकीब नाईक एकतर प्रत्यक्ष जाहीरपणे भारतविरोधी असलेल्या पाकिस्तानी व्यक्तींच्या अथवा भारतातील भारतविरोधी विचारांच्या व्यक्तींच्या सक्रीय सहभागाने चालवत आहे.

हर्रावाला (उत्तराखंड) येथील श्री कालीमाता मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर हिंदुद्वेष्ट्याने केली लघुशंका !

मंदिरांवर आक्रमण करणारे किंवा मूर्तीभंजन करणारे यांना ‘वेडा’ ठरवण्याची घाई पोलिसांना का झालेली असते ? असे पोलीस हिंदूंना न्याय काय मिळवून देणार ?