विद्यार्थ्यांनी टिळा लावल्याने भडकलेल्या धर्मांध शिक्षकाने मंदिर बंद करण्यास भाग पाडले !
अशी घटना घडायला हा भारत आहे कि पाकिस्तान ? हिंदूंमधील संघटितपणाच्या अभावामुळेच कुणीही उठतो आणि हिंदूंचे मंदिर बंद पाडतो. हे हिंदूंसाठी लज्जास्पद !
अशी घटना घडायला हा भारत आहे कि पाकिस्तान ? हिंदूंमधील संघटितपणाच्या अभावामुळेच कुणीही उठतो आणि हिंदूंचे मंदिर बंद पाडतो. हे हिंदूंसाठी लज्जास्पद !
हिंदी चित्रपटसृष्टीला शिखरावर पोचवण्यात महत्त्वाचे योगदान देणार्यांचीही आता दुसरी किंवा तिसरी पिढी सध्या चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. ‘वाडवडिलांनी दिलेला वारसा टिकवता आला नाही, तरी त्यांचे नाव धुळीला मिळवण्याचे काम केले नाही म्हणजे झाले’, असे म्हणण्याची वेळ सध्या आली आहे !
अन्य पंथीय कधी तरी स्वतःच्या सणाच्या वेळी इतर पंथियांच्या श्रद्धास्थानांचे उदात्तीकरण करतात का ?
हिंदूंच्या मुळावर उठलेल्या ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राच्या विरोधात केंद्र सरकारकडून राष्ट्रव्यापी कायदा बनवण्याची आवश्यकता आहे, असे समस्त हिंदु जनतेला वाटते !
‘हिंदू अतिसहिष्णु असल्यानेच पोलीस आणि प्रशासन त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारतात’,
पैसे देऊन देवतेचे दर्शन चालू करणे हे इतरांवर अन्यायकारक नव्हे का ? ‘देवीला भावभक्तीयुक्त अंत:करणाने दर्शन घेणे आवडेल कि पैसे देऊन दर्शनाला भाविक आलेले आवडेल ?’, याचा देवस्थान समितीने विचार करावा !
भाविकांना सशुल्क दर्शन आकारल्याने देवीच्या भक्तांमध्ये गरीब आणि श्रीमंत असे दोन गट पडतील. त्यामुळे नवरात्रोत्सवात असलेल्या मंगलमय वातावरणात अडथळा निर्माण होईल.
भारताने कॅनडाकडे केवळ तीव्र शब्दांत निषेध नोंदवून गप्प न बसता त्याला समजेल अशा भाषेत त्याच्यावर कारवाई करणे अपेक्षित !
‘ख्रिस्ती म्हणजे शांततावादी’ अशी प्रतिमा भारतात निर्माण करण्यात आली आहे; मात्र प्रत्यक्षात ती कशी आहे, हे या घटनेतून स्पष्ट होते !
हिंदू न्यायालयाचा निर्णय नेहमीच स्वीकारत असतात; मात्र धर्मांध मुसलमान अशा प्रकारची धमकी देतात, हे लक्षात घ्या !