मालवणी (मुंबई) येथे पोलिसांनी भगवान श्रीरामाची भित्तीपत्रके फाडली !

हिंदूंनो, धर्मांधांची वस्ती वाढली की काय होते, हे लक्षात घ्या ! पोलीसही धर्मांधांसमवेत हिंदूंच्या स्वातंत्र्याचा कसा गळा घोटतात, हे जाणा आणि ही स्थिती पालटण्यासाठी तुमचे प्रभावी संघटन करून हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

नंदुरबार येथे मकरसंक्रांतीच्या दिवशी ध्वनीक्षेपक लावल्याच्या कारणावरून पोलिसांकडून ५ जणांविरुद्ध गुन्हा नोंद

मोहरम आदी प्रसंगी निघणार्‍या मिरवणुकांनी तर नंदुरबारमध्ये विक्रम स्थापित केला आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उघडपणे उल्लंघन करून अजान देणार्‍या भोंग्यांवरही कारवाई करण्याचे धाडस पोलिसांनी दाखवावे, अशी जनतेची अपेक्षा आहे !

माहितीच्या स्रोतावर नियंत्रण हवे !

विकीपिडियासारख्या जगात पुष्कळ लोकप्रिय असलेल्या माध्यमांचे महत्त्व या पार्श्‍वभूमीवर वाढत असले, तरी त्यांना पूर्वग्रहाची झालर असल्याचे लक्षात येते. त्याच दृष्टीने ते विषयाची मांडणी करत असल्यामुळे अपकीर्तीच अधिक होते.

पोर्तुगीज राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्या विरोधातील कुंकळ्ळीतील संघर्ष !

‘ख्रिस्ती धर्म गोमंतकीय हिंदूंवर लादण्याच्या पोर्तुगिजांच्या प्रयत्नांना सासष्टीत कडाडून विरोध केला, तो कुंकळ्ळी आणि असोळणे या गावांतील गावकर्‍यांनी. या गावात देवळे होती. येथील लोक जागरूक आणि लढवय्ये असल्यामुळे मिशनरी तेथे स्थिर झाले नव्हते.

सरस्वतीदेवीचा अपमान केल्याप्रकरणी यशवंत मनोहर यांची महाराष्ट्र करणी सेनेकडून पोलिसात तक्रार

सरस्वतीदेवीची प्रतिमा ठेवण्यास विरोध केल्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याची, तसेच बौद्ध आणि हिंदु धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार करून कवि यशवंत मनोहर यांना अटक करण्याची मागणी पोलीस ठाण्यात केली आहे.

आंध्रप्रदेशात हिंदूंचे धर्मांतर करून ६९९ ‘ख्रिस्त गावे’ बनवणार्‍या पाद्रयाला अटक

ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या राज्यात असे पाद्री निपजणे, याहून वेगळे काय घडणार ? हिंदु शासनकर्ता असलेल्या राज्यांत कधी अन्य धर्मियांचे धर्मांतर होते का ? उलट कुणी हिंदु धर्मांत पुनर्प्रवेश केला, तर त्यालाही विरोध केला जातो !

आंध्रप्रदेशामधील मंदिरांवरील आक्रमणाच्या प्रकरणी भाजप आणि तेलुगु देसम् यांच्या १५ कार्यकर्त्यांना अटक

हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणासाठी हिंदूंनाच आरोपी ठरवणारे ख्रिस्ती मुख्यमंत्री असणार्‍या आंध्राचे पोलीस ! या घटनांची आता सीबीआय चौकशी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे !

मालवणी (मुंबई) येथील शेकडो हिंदु परिवारांचे धर्मांधांच्या दहशतीमुळे पलायन !

हिंदूबहुल देशात हिंदूंची अशी स्थिती होणे, हे शासकीय यंत्रणांना लज्जास्पद होय ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन आवाज उठवणे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करणे किती अपरिहार्य आहे, हे यातून लक्षात येईल !

हिंदूंच्या विरोधातील नवीन षड्यंत्र जाणा !

आंध्रप्रदेशात गेल्या दीड वर्षापासून हिंदूंच्या मंदिरांवर होणारी आक्रमणे आणि मूर्तींची तोडफोड यांच्या प्रकरणात भाजप अन् तेलुगु देसम् पक्ष यांच्या २० हून अधिक कार्यकर्त्यांपैकी १५ जणांना अटक करण्यात आली आहे.

ॲनिमेशनद्वारे सांताक्लॉज ‘भरतनाट्यम्’ नृत्य प्रस्तुत करत असल्याचे चलत्’चित्र प्रसारित करून ‘भरतनाट्यम्’ या भारतीय शास्त्रीय नृत्याचे विडंबन करणे !

भारतीय शास्त्रीय नृत्याचे विडंबनात्मक स्वरूप पाहिल्याने ‘सात्त्विक नृत्याचे विडंबन करणे योग्य आहे’, असा चुकीचा संदेश समाजात जातो. त्यामुळे समष्टीची हानी होते.