रा.स्व. संघ आणि हिंदु नेते यांच्या हत्येचा कट उघड !

रा.स्व. संघ आणि हिंदु नेते यांच्या हत्येचा कट उघड !

जिहादी आणि आता खलिस्तानी दोघेही हिंदूंना लक्ष्य करत आहेत, हे लक्षात घेता हिंदूंचे रक्षण कोण करणार ? ही स्थिती पालटण्यासाठीच हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे !

तेलंगाणा येथील आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन !

तेलंगाणा येथील आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन !

‘हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने हुपरी येथे घेण्यात आलेले आंदोलन हे शिस्तबद्ध होते’, असे मत एका पोलीस अधिकार्‍याने व्यक्त केले.

उत्तरप्रदेशमध्ये मुसलमान तरुणांकडून ३ हिंदु बहिणींवर मदरशात शिकण्यासाठी दबाव

उत्तरप्रदेशमध्ये मुसलमान तरुणांकडून ३ हिंदु बहिणींवर मदरशात शिकण्यासाठी दबाव

हिंदू बहुसंख्य असणार्‍या देशात अशा प्रकारचा दबाव हिंदु मुलींवर आणला जातो, हे लज्जास्पद ! मुसलमान किती उद्दाम झाले आहेत, हेच यातून दिसून येते !

विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर जिहाद्यांकडून जल्लोष !

विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर जिहाद्यांकडून जल्लोष !

असे जर हिंदूंनी केले असते, तर समस्त निधर्मीवादी, मानवाधिकारवाले आणि पुरो(अधो)गामी यांनी हिंदूंवर टीका केली असती. येथे जल्लोष करणारे ‘एका विशिष्ट समाजा’चे असल्यामुळे सर्व शांत आहेत !

ख्रिस्त्यांचे उदात्तीकरण का ?

ख्रिस्त्यांचे उदात्तीकरण का ?

देवीच्या मंडपात शिरतांना समोर चर्चच्या केंद्राची प्रतिकृती दिसत असेल, तर भाविकांच्या मनात देवीविषयीचे प्रेम, तिची भक्ती, भक्तीचा जागर यांच्याविषयीचे विचार तरी कुठून येणार ? उलट त्यांचे ख्रिस्तीप्रेमच उफाळून येईल. आयोजकांनाही हेच हवे आहे ना ? यातूनच यात सहभागी असणाऱ्या सर्वांच्या धर्माभिमानशून्यतेची प्रचीती येते !

बेळगाव (जिल्हा बीड) येथील बेलेश्‍वर मंदिरात चोरी !

बेळगाव (जिल्हा बीड) येथील बेलेश्‍वर मंदिरात चोरी !

मंदिरात इतक्या वेळा चोर्‍या झाल्या असतांना पोलीस झोपले आहेत का ? ‘मंदिरांत चोरी करण्याचे कुणाचे धारिष्ट्य होणार नाही’, अशी वचक पोलीस का निर्माण करत नाहीत ?

धार्मिक भावनांचे दुटप्पी राजकारण आणि त्याचा होत असलेला परिणाम !

धार्मिक भावनांचे दुटप्पी राजकारण आणि त्याचा होत असलेला परिणाम !

जगात भारतातच विविध धर्म आणि समुदाय शांततेत रहात आले आहेत. त्याचे संपूर्ण श्रेय हिंदु समाज आणि त्याच्या परंपरा यांना जाते, ज्याच्या आचरणाला धर्माचा आधार सांगण्यात आला आहे.

लिसेस्टर (ब्रिटन) येथील हिंसाचाराच्या प्रकरणी ऐमॉस नोरोन्हा नावाच्या तरुणाला १० मासांच्या कारावासाची शिक्षा

लिसेस्टर (ब्रिटन) येथील हिंसाचाराच्या प्रकरणी ऐमॉस नोरोन्हा नावाच्या तरुणाला १० मासांच्या कारावासाची शिक्षा

ब्रिटनप्रमाणे भारतात असा जलद गती न्याय कधी मिळणार ?

पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात भजन आणि कीर्तन करण्यास बंदी !

पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात भजन आणि कीर्तन करण्यास बंदी !

भक्तांना भक्तीभावाने देवासमोर भजन, कीर्तन करता यावे, यासाठीच मंदिरांची निर्मिती करण्यात आली आहे. असे असतांना मंदिरातील अधिकारी त्यावरच बंदी घालत असतील, तर मंदिर सरकारीकरण हिंदूंसाठी किती घातक आहे ? हे लक्षात येते !

‘वक्फ बोर्ड’ जिहाद ?

‘वक्फ बोर्ड’ जिहाद ?

जिहादचे विविध प्रकार अस्तित्वात आहेत. वक्फ बोर्डाची निर्मिती करून हिंदूंच्या भूमीवर मालकी हक्क सांगण्याचा हा जिहाद पूर्णत: नष्ट होणे आवश्यक आहे. या अत्याचारी कायद्यामुळे वक्फ बोर्डाने भारतभरात किती भूमी गिळंकृत केली असेल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे !