बलात्कार प्रकरणी विविध उच्च न्यायालयांची आक्षेपार्ह निकालपत्रे आणि निरीक्षणे !

अल्पवयीन मुलीशी संबंधित खटल्यात ‘स्तनांना स्पर्श करणे किंवा तिच्या पायजाम्याची नाडी सोडणे, हे ‘पॉक्सो’ कायद्यातील उल्लंघन होऊ शकत नाही’, असा निवाडा उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाने नुकताच दिला.

सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांचा ‘वंदनीय रमाबाई रानडे’ पुरस्काराने गौरव !

सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांना ‘वंदनीय रमाबाई रानडे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘पुणे सार्वजनिक सभा, पुणे’च्या १५५ व्या वर्धापनदिनानिमित्त २ एप्रिल या दिवशी रामेश्वर मार्केट, विजय मारुति चौक येथील सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.

बलुचिस्तानच्या नागरिकांना पाकिस्तानपासून स्वतंत्र का व्हायचे आहे ?

बलुची सरदारांनी मोगल राजवटीविरुद्ध बंड केले आणि बलुची नेता मीर अहमद याने वर्ष १६६६ मध्ये औरंगजेबाकडून बलुचिस्तानचे २ भाग कलात आणि क्वेट्टा जिंकले. बलुच कोण आहेत ?, जे त्यांच्या गनिमी काव्याच्या कौशल्यासाठी आणि लढाऊ स्वभावासाठी ओळखले जातात अन् ते पाकिस्तानविरुद्ध का लढत आहेत ?, याविषयीची सविस्तर माहिती येथे देत आहे.

देशविरोधी उग्रवादी, आतंकवादी यांना लगाम घालणारे मुत्सद्दी अधिकारी : लेफ्टनंट जनरल (डॉ.) डी.बी. शेकटकर (निवृत्त) !

पुणे येथील लेफ्टनंट जनरल (डॉ.) डी.बी. शेकटकर (निवृत्त) (वय ८२ वर्षे) हे एक अत्यंत सन्मानित आणि अनुभवी लष्करी अधिकारी, शास्त्रज्ञ आणि धोरणकर्ते आहेत. आजही ते विविध विश्वविद्यालयांमध्ये अध्यक्षपदांवर असून ते युवकांचे प्रबोधन करण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या विदेशातील एका साधिकेला सूक्ष्मातून दिसलेले कालीमातेचे रूप आणि त्या संदर्भात आलेल्या अनुभूती

१५.१०.२०२३ या दिवशी करण्यात आलेल्या यज्ञाच्या वेळी मला कालीमातेचे विशाल रूप दिसले. तेव्हा मला तिचा केवळ चेहरा आणि केस दिसत होते. त्या वेळी कालीमातेच्या रूपाची मला जाणवलेली वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कठीण प्रसंगांतही स्थिर राहून परिस्थितीला धिराने सामोरे जाणार्‍या पुणे येथील कै. (श्रीमती) चन्नबसव्वा श्रीशैल परचंडे (वय ७२ वर्षे) ! 

वर्ष २००७ मध्ये आईला सर्दी झाली. तिची सर्दी डोक्यापर्यंत पोचली आणि ती बेशुद्ध झाली. तेव्हा तिला प्रचंड त्रास झाला. आई शुद्धीवर आल्यावर तिने सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. भक्तराज महाराज माझ्या शेजारी बसले होते. त्यांनी मला वाचवले.’’ 

उपायांसाठी नामजप करत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

‘एके दिवशी मी देवद, पनवेल येथील सनातन आश्रमात पूर्वी परात्पर गुरु (कै.) पांडे महाराज रहात असलेल्या खोलीत बसून नामजप करत होते. त्या वेळी ‘गुरुदेवांचा हात माझ्या डोक्यावर आहे आणि त्यांच्या हातातील चैतन्य माझ्या सहस्रारचक्रातून पूर्ण शरिरात जात आहे’, असा भाव ठेवून मी नामजप करत होते.

सकल हिंदु समाजाच्या वतीने श्रीरामनवमी उत्सवाच्या निमित्ताने ३ एप्रिलपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन !

यात श्रीराम मूर्तीपूजन, श्रीराम जन्मोत्सव सोहळा, प्रसाद वाटप, अतीभव्य ऐतिहासिक शोभायात्रा तसेच मर्दानी खेळ, श्री हनुमान देखावा, पारंपरिक वाद्ये, उंट, घोडे यांचा समावेश असेल. या प्रसंगी १ सहस्र १०० हनुमान चालिसा वाटप करण्यात येणार आहे….

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी प्रार्थना केल्याने अकारण वाटणार्‍या चिंतांवर प्रभावी उपाय सापडणे

‘बर्‍याचदा माझ्या मनात अकारण चिंतांचे काहूर माजते. त्यामुळे या गोष्टीचा मला पुष्कळ त्रास होऊ लागतो…

मनुष्याच्या देहातील सप्तचक्रे आणि त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये यांच्या संदर्भात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नांची सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या साधिकेने दिलेली ज्ञानमय उत्तरे !

२.४.२०२५ या दिवशीच्या लेखात आपण मृत्यूनंतर स्थूलदेह तेथेच रहातो आणि लिंगदेह, मनोदेह, कारणदेह, महाकारणदेह अन् आत्मा यांसह बाहेर पडतो… याविषयी लिखाण पाहिले. आज पुढील लिखाण येथे दिले आहे.