देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात परात्‍पर गुरु पांडे महाराज यांच्‍या वास्‍तव्‍याने चैतन्‍यमय झालेल्‍या त्‍यांच्‍या खोलीतील चालू पंख्‍यातून दैवी नाद ऐकू येणे

‘देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमातील परात्‍पर गुरु पांडे महाराज यांचे पूर्वी वास्‍तव्‍य असलेल्‍या खोलीतील पंख्‍यातून मागील काही दिवसांपासून मला दैवी नाद ऐकू येत आहे. त्‍याविषयी मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

वारी : भावभक्तीचा महासागर !

‘विठुमाऊली तू, माऊली जगाची’, असा विठ्ठलमहिमा आळवत लक्षावधी वारकरी प्रतिवर्षी वारीला जातात आणि परत आल्यावर स्वतःपुरतीच नव्हे, तर परिसरातही विठ्ठलाची उपासना उत्साहाने चालू करतात.

‘प्रत्येक कृतीतून ईश्वरप्राप्ती कशी करायची ?’, हे शिकवणारे विद्यालय म्हणजे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ !

‘प्रत्येक कृतीतून ईश्वरप्राप्ती कशी करायची ?’, हे शिकवणारे विद्यालय म्हणजे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय.’

तीव्र शारीरिक त्रास होत असतांनाही समष्टी सेवा करून घेऊन आध्यात्मिक उन्नती करून देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

५.५.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना होणारे तीव्र शारीरिक त्रास आणि त्यावर केले जाणारे उपचार’ पाहिले. आता या भागात ‘अशा स्थितीतही त्यांनी कशा सेवा केल्या ?’ ते येथे दिले आहे.

नाशिक येथील श्री. अनिल पाटील यांना चित्तशुद्धीच्या संदर्भात लक्षात आलेली सूत्रे !

बुद्धीमध्ये विवेक नसेल, तर अयोग्य विचार चित्तात जातात आणि त्यामुळे चित्त अशुद्ध होते. चित्तामध्ये जेव्हा विवेकयुक्त विचार जातात, तेव्हा चित्त हळूहळू शुद्ध होते.

चैतन्याचा अखंड प्रसार करणारे सनातनचे अनमोल रत्न परात्पर गुरु (कै.) पांडे महाराज !

प.पू. पांडे महाराज यांनी अनेक कष्टप्राय शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांवर उपाय सांगून शेकडो साधकांना बरे केले. ‘मी साधकांसाठी उपाय करत नसून प.पू. डॉक्टरच माझ्या माध्यमातून साधकांसाठी उपाय करत आहेत आणि तेच साधकांना उपाय सांगत आहेत’, असा त्यांचा भाव असे.

परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेला श्लोक आणि त्याचा साधकाला झालेला लाभ !

८.३.२०२४ (माघ कृष्ण त्रयोदशी) या दिवशी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या असलेल्या ५ व्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम !

दुष्प्रवृत्तींना वेळीच रोखणे आवश्यक !

जे साधू, संत आणि सज्जन हिंदु, म्हणजेच आर्य आहेत, त्यांचे रक्षण करणे आणि दुष्टांचे निर्दालन करणे, हे राजाचे कर्तव्यच आहे, असे भगवद्गीतेत सांगितले आहे.

२ दंतवैद्यांनी उपचार करूनही दातांच्या संदर्भातील त्रास दूर न होणे; मात्र मंत्रोपचाराने १५ दिवसांतच दातांच्या संदर्भातील त्रास दूर होऊन मंत्रातील सामर्थ्याची प्रचीती येणे

‘हे श्रीकृष्णा आणि प.पू. गुरुमाऊली, मला होत असलेला तीव्र त्रास मंत्रजपामुळे ठीक झाला. आपणच मला ‘मंत्रांमध्ये किती सामर्थ्य असते !’, याची जाणीव करून दिलीत, त्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करतो.’