स्वा. सावरकरांचे काव्य !
‘ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा प्राण तळमळला ।’ या स्वा. सावरकरांच्या काव्यातील या ओळी थेट हृदयापर्यंत जाऊन संवेदना निर्माण करणार्या आहेत, इतका प्रभाव त्यांच्या या काव्यातील शब्दांमध्ये आहे !
‘ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा प्राण तळमळला ।’ या स्वा. सावरकरांच्या काव्यातील या ओळी थेट हृदयापर्यंत जाऊन संवेदना निर्माण करणार्या आहेत, इतका प्रभाव त्यांच्या या काव्यातील शब्दांमध्ये आहे !
घोर संकटाला तोंड देण्यासाठी जे सामर्थ्य लागते, ते स्वातंत्र्यवीर सावरकरांमध्ये होते. भगवंताच्या कृपेनेच ते त्या संकटाला तोंडही देऊ शकले. हे त्यांचे सामर्थ्य आणि तळमळ यांमुळे भारताला स्वातंत्र्य मिळण्यात हातभार लागला. त्यांच्या बलीदानासाठी कोटी कोटी कृतज्ञता आणि त्यांच्या स्मृतींना कोटी कोटी प्रणाम !’
मी गुरुतत्त्वात विलीन झालो आहे. त्यामुळे तुम्हाला माझे वेगळे अस्तित्व जाणवणार नाही. तुम्ही जेव्हा माझे स्मरण करता, तेव्हा गुरुतत्त्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून तुमच्या साहाय्याला येते. ‘माझे स्मरण होते’, या तुमच्या भावना आहेत.
साधनेत ईश्वरेच्छा महत्त्वाची असते.’ तेव्हा मी म्हणालो, ‘होय गुरुदेव, मी तर साधा भक्त आहे. देव भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करत असतो.’ त्यानंतर मी त्यांचे स्मरण करत झोपलो.
६.६.२०१९ या दिवशी सकाळी ९ वाजता मी नामजप करण्यासाठी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या खोलीत बसलो होतो. तेंव्हा परात्पर गुरु पांडे महाराज यांनी मला सुक्ष्मातून मार्गदर्शन केले.
एका संतांच्या लक्षात आलेले ‘परात्पर गुरु पांडे महाराज आणि पू. (सौ.) अश्विनी पवार’ यांच्यामधील दैवी गुणांविषयी . . .
ठाणे येथील पितांबरी उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांचा ६० वा वाढदिवस आहे. स्वत:मधील अनेक गुणांच्या आधारे त्यांनी व्यवसायात वृद्धी करून भरभराट आणली. वाढदिवसानिमित्त त्यांच्या नातेवाइकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
‘जो सत्कुलात जन्माला आला आहे, सदाचारी आहे, शुद्ध भावना असलेला आहे, इंद्रिये ज्याच्या ताब्यात आहेत, जो सर्व शास्त्रांचे सार जाणणारा आहे, परोपकारी आहे, भगवंताशी नेहमी अनुसंधानित आहे, ज्याची वाणी चैतन्यमय आहे, ज्याच्यात तेज आणि आकर्षणशक्ती आहे..
पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी एकादशी करावयाची (एक + दहा) म्हणजे एक मन आणि दहा इंद्रिये संपूर्णतः पांडुरंगाला अर्पण करायची. या ओढीनेच तो वारकरी या ठरलेल्या वाराला पांडुरंगाकडे जाण्यासाठी निघतो; म्हणून ती ‘वारी’ आणि अशा भावनेने अन् पांडुरंगाच्या ओढीने ही वारी नियमितपणे प्रतिवर्षी करणारा तो ‘वारकरी !’