नाशिक येथील श्री. अनिल पाटील यांना चित्तशुद्धीच्या संदर्भात लक्षात आलेली सूत्रे !
बुद्धीमध्ये विवेक नसेल, तर अयोग्य विचार चित्तात जातात आणि त्यामुळे चित्त अशुद्ध होते. चित्तामध्ये जेव्हा विवेकयुक्त विचार जातात, तेव्हा चित्त हळूहळू शुद्ध होते.
बुद्धीमध्ये विवेक नसेल, तर अयोग्य विचार चित्तात जातात आणि त्यामुळे चित्त अशुद्ध होते. चित्तामध्ये जेव्हा विवेकयुक्त विचार जातात, तेव्हा चित्त हळूहळू शुद्ध होते.
प.पू. पांडे महाराज यांनी अनेक कष्टप्राय शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांवर उपाय सांगून शेकडो साधकांना बरे केले. ‘मी साधकांसाठी उपाय करत नसून प.पू. डॉक्टरच माझ्या माध्यमातून साधकांसाठी उपाय करत आहेत आणि तेच साधकांना उपाय सांगत आहेत’, असा त्यांचा भाव असे.
८.३.२०२४ (माघ कृष्ण त्रयोदशी) या दिवशी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या असलेल्या ५ व्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम !
जे साधू, संत आणि सज्जन हिंदु, म्हणजेच आर्य आहेत, त्यांचे रक्षण करणे आणि दुष्टांचे निर्दालन करणे, हे राजाचे कर्तव्यच आहे, असे भगवद्गीतेत सांगितले आहे.
‘हे श्रीकृष्णा आणि प.पू. गुरुमाऊली, मला होत असलेला तीव्र त्रास मंत्रजपामुळे ठीक झाला. आपणच मला ‘मंत्रांमध्ये किती सामर्थ्य असते !’, याची जाणीव करून दिलीत, त्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करतो.’
‘माझ्यासारख्या असंख्य स्वभावदोष आणि अहं यांनी युक्त पामराला ते आधार देत आहेत, यापेक्षा मोठे भाग्य कोणते ! ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ।’, या संत वचनाप्रमाणे परात्पर गुरु पांडे महाराज माझ्या समवेत आहेत’, हे या प्रसंगातून मला अनुभवता आले.
‘वर्ष १९९२ मध्ये मी गुरुपौर्णिमा महोत्सवाला दादर येथे गेले होते. त्या वेळी मी माझी नणंद श्रीमती शकुंतला डुंबरे (वय ८० वर्षे) यांना भेटणे, गुरुपौर्णिमेचा सोहळा पहाणे आणि गुरूंचे दर्शन घेणे यांसाठी दादरला गेले होते.
दीपावली खर्या अर्थाने साजरी करण्यासाठी नवीन पिढीने पुढाकार घ्यावा. केवळ रूढी म्हणून चालू असलेले सण, रूढी म्हणून न पाळता, खर्या अर्थाने त्यांना उजाळा द्यावा. म्हणजे दीपोत्सव खर्या अर्थाने साजरा होऊन समाजातील सर्व थरांतील लोकांना आनंद लुटता येईल.
ऋषींनी या सणाद्वारे आपल्याला जीवनदर्शन घडवून दिले. त्यामुळे ‘प्रत्येक व्यक्तीने या दृष्टीने आपला ‘मी आणि माझा’ भाव नष्ट करून आत्मजागृती करावी अन् आपल्या परीने या अंधःकारमय जगात दीपज्योतीप्रमाणे स्वतःची दीपज्योत उजळून तेवत ठेवावी.
परात्पर गुरु पांडे महाराज यांनी क्षमायाचना करतांना ‘उजव्या हाताने डावा कान आणि डाव्या हाताने उजवा कान धरणे’ या कृतीचे सांगितलेले लाभ