भारत जगाला चांगले अभियंते आणि व्यवस्थापक देत आहे ! – डॉ. टी.जी. सीताराम, अध्यक्ष, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद
भारत संशोधन आणि नाविन्यता क्षेत्रात जागतिक पातळीवर चौथ्या क्रमांकावर आहे. देशातील ‘भारतीय तंत्रज्ञान संस्थे’च्या तुलनेत ‘भारतीय विज्ञान संस्थे’त (आय.आय.एस्.सी.) सर्वाधिक संशोधन होत आहे.