क्रिकेटपटूंना पहाण्यासाठी लाखो मुंबईकर रस्त्यावर !
क्रिकेटपटूंनी भारताला ‘विश्वचषक’ मिळवून दिला, याचा अभिमान आहेच; परंतु राष्ट्रासमोर आतंकवाद, नक्षलवाद, बलात्कार इतक्या भीषण समस्या असतांना लाखो युवकांनी त्यांच्या स्वागतासाठी वेळ आणि पैसा यांचा अपव्यय करणे अयोग्यच !