पाकला साहाय्य करणार्‍या अमेरिकेचा दुटप्पीपणा जाणा !

चाबहार बंदराविषयी भारत आणि इराण यांच्यातील करारानंतर अमेरिकेने भारताला निर्बंधांची धमकी दिली आहे. तसेच अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी ‘आतंकवादाची निर्यात करणार्‍या इराणशी…

बाणावलीतील समुद्रकिनार्‍यावर सकाळी धावण्यासाठी गेलेल्या तरुणीवर भटक्या कुत्र्यांकडून आक्रमण !

भटक्या कुत्र्यांची समस्या सोडवू न शकणे प्रशासनाला लज्जास्पद ! यास उत्तरदायी असलेल्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे !

संपादकीय : अमेरिकेची दादागिरी झुगारा !

भारताने अमेरिकेवर पाकिस्तानशी शस्त्रास्त्रांचा व्यापार न करण्याविषयी दबाव आणणे आवश्यक !

गोव्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेत मुलींची सरशी !

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १ एप्रिल ते २४ एप्रिल २०२४ या कालावधीत इयत्ता दहावीच्या घेतलेल्या परीक्षेचा निकाल १५ मे या दिवशी घोषित करण्यात आला.

प्लास्टिक नकोच !

प्लास्टिकमुळे होणारी अपरिमित हानी लक्षात घेता त्याचा वापर टाळलाच पाहिजे. प्लास्टिकचे गंभीर दुष्परिणाम लक्षात घेऊन आज त्यावर उपाय काढले नाहीत, तर भविष्यात मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल !

डॉ. दाभोलकर हत्याकांड प्रकरण पूर्वग्रहदूषित अन्वेषणाचे उत्तम उदाहरण ! – सुभाष कपूर, मिरज

डॉ. दाभोलकरांची हत्या हिंदुत्वनिष्ठ लोकांनी केल्याचा आरोप कोणतीही शहानिशा न करता डॉ. दाभोलकर कुटुंबियांनी, तसेच राजकीय पक्षांनी केला.. संपूर्ण देशाच्या इतिहासात इतके दायित्वशून्य आणि पूर्वग्रहदूषित अन्वेषण यापूर्वी कधी झाले नव्हते.

परमेश्वराचे नाम हेच मनाच्या शुद्धीकरणाचे अत्यंत स्वस्त आणि प्रभावी साधन !

वाईट किंवा विषयाच्या वासनेने बुद्धी भ्रष्ट करणे, हेच कलीचे मुख्य लक्षण होय. त्याच्या मुळावर घाव घालण्याचे काम नाम घेतल्याने होते; म्हणून नामधारकाला कलीची बाधा नाही आणि प्रारब्धाची क्षिती (चिंता) नाही.

भगवद्राज्यात पोचलो, तर अप्राप्य असे काहीही रहाणार नाही !

‘स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत असत, ‘प्रथम तुम्ही ईश्वराच्या राज्यात प्रवेश करा. बाकीचे आपोआप तुम्हाला प्राप्त होईल. आपली संपूर्ण शक्ती लावा. संपूर्ण जीवन पणाला (पैजेला) लावून भगवद्राज्यात पोचलात, तर तुमच्यासाठी काहीही अप्राप्य (न मिळण्याजोगे) रहाणार नाही.’

हिंदु मुलींच्या भोवती ‘लव्ह जिहाद’चा फास !

हिंदूंवर जगभरात अत्याचार होत असतात; पण त्याची साधी नोंद वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे घेत नाहीत. त्यामुळे समाजाला सत्यस्थिती कळत नाही. परिणामी हिंदु मुली सहजपणे धर्मांधांच्या जाळ्यात सापडतात.

योग्य उमेदवार निवडून आणण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सुधारणा होण्याची आवश्यकता !

खरे म्हणजे भारताच्या राज्यघटनेमध्ये निवडणूक आयोगाला खरी स्वायत्तता आणि स्वातंत्र्य देण्याविषयीचे प्रावधान (तरतूद) हवे होते. त्यामध्ये ‘निवडणूक आयोगाच्या धोरणाची त्वरित आणि योग्य पद्धतीने निर्णयांची कार्यवाही करणे, आदेश देणे अन् सूचना देणे यांसाठी निवडणूक आयोगाच्या हाताखाली विशेष विभाग असावा’, असे प्रावधान राज्यघटनेत हवे.