विशेष सखोल पुनरावलोकन : बंगालमधील खरी भीती !

विशेष सखोल पुनरावलोकन : बंगालमधील खरी भीती !

बंगालमधील लोकशाही वाचवण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आणि राष्ट्रप्रेमी विचारांच्या उमेदवारांना निवडून देणे हाच एकमेव उपाय !

मुंबईत बांगलादेशींची घुसखोरी : सुरक्षेचे संकट आणि ‘हॉकर्स (फेरीवाले) जिहाद’चा विळखा !

मुंबईत बांगलादेशींची घुसखोरी : सुरक्षेचे संकट आणि ‘हॉकर्स (फेरीवाले) जिहाद’चा विळखा !

‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीस)’ने दिलेल्या एका अहवालाचा संदर्भ घेता मुंबईत वास्तव्यास असलेल्या अनुमाने७० टक्के अवैध स्थलांतरितांकडे आधार कार्डासारखी अधिकृत भारतीय कागदपत्रे उपलब्ध आहेत.

मतदानाची शाई नव्हे, लोकशाही पुसली जात आहे ! – उद्धव ठाकरे

मतदानाची शाई नव्हे, लोकशाही पुसली जात आहे ! – उद्धव ठाकरे

पत्रकार परिषदेविषयी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ‘मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद घेणे योग्य आहे का ?’ असा प्रश्न उपस्थित केला.

सावधान ! ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ (एस्.डी.पी.आय.) महाराष्ट्रात फोफावत आहे !

सावधान ! ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ (एस्.डी.पी.आय.) महाराष्ट्रात फोफावत आहे !

ईस्ट इंडिया कंपनीकडे केवळ व्यापार करायला आलेली कंपनी म्हणून पहाणे जसा भ्रम होता, तसेच काहीसे ‘एस्.डी.पी.आय.’ला केवळ एक राजकीय पक्ष समजून होईल, हे निश्चित !                            

पुणे येथे कृषी विभागाच्या ५ एकर भूमीचा अजून एक घोटाळा उघडकीस !

पुणे येथे कृषी विभागाच्या ५ एकर भूमीचा अजून एक घोटाळा उघडकीस !

पुण्यात भूमीचे एका मागोमाग एक मोठे घोटाळे उघडकीस येत असतांना प्रशासकीय अधिकारी झोपले होते का ? न उघड झालेले किती असतील, याची कल्पना करता येत नाही.

महाराष्ट्रातील मतदारसूचीत मुसलमानांची दुबार नावे लाखोंच्या घरात !

महाराष्ट्रातील मतदारसूचीत मुसलमानांची दुबार नावे लाखोंच्या घरात !

ही लोकशाही व्यवस्थेची थट्टाच आहे. या मागील षड्यंत्राचा शोध घेऊन सरकारने संबंधितांवर कारवाई करायला हवी !

नगरसेवक, अभियंत्यांना हवे असतात खराब होणारे रस्ते !

नगरसेवक, अभियंत्यांना हवे असतात खराब होणारे रस्ते !

सरकारी अभियंत्यांमधील ‘चल जाता है’ वृत्ती धोकादायक आहे. या वृत्तीला राजकारणी आणि मंत्रीही उत्तरदायी आहेत.

विशेष संपादकीय : जनतेला ‘न्याय’ मिळेल का ?

विशेष संपादकीय : जनतेला ‘न्याय’ मिळेल का ?

भारत हा तर हिंदूबहुल देश; परंतु येथील व्यवस्था हिंदुविरोधी आहे का, असा प्रश्‍न या निकालाच्या निमित्ताने पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.

Nana Patekar : राजकीय मंडळींनी त्यांच्या घरातील आरसे फोडून टाकले असावेत !

Nana Patekar : राजकीय मंडळींनी त्यांच्या घरातील आरसे फोडून टाकले असावेत !

राजकारणी जनतेला घाबरेनासे झाले आहेत. त्यांनी जनतेल पुन्हा घाबरायला पाहिजे. ते ज्या दिवशी सुरू होईल, त्या दिवशी परिस्थिती पालटेल.

निवडणुकीचे घोषणापत्र आणि मतदारांची जागृती !

निवडणुकीचे घोषणापत्र आणि मतदारांची जागृती !

मतदारांना आमिषे दाखवणे अन् निवडणुकीच्‍या वेळी जातीद्वेष पसरवणे यांतून लोकशाही सशक्‍त होईल का ? जाती नष्‍ट होतील का ?