खलिस्तानी आतंकवादी निज्जरच्या हत्येमागे चीनचा हात !

चीनच्या महिला पत्रकाराचा दावा !
भारत आणि पाश्‍चात्त्य देश यांच्यात वितुष्ट निर्माण करण्यासाठी चीननेच रचला कट !

पुस्तकातून विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न ! – डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थराज्यमंत्री

पुस्तकाचे लेखक डॉ. थढानी म्हणाले की, दाभोलकरांच्या हत्येत वापरलेले पिस्तुल हे नंतर ‘सीबीआय’च्या कस्टडीमध्ये आले होते. असे असतांना त्यांच्या कस्टडीतून ते बाहेर निघून कॉ. पानसरे हत्येमध्ये ते कसे काय वापरले जाते आणि पुन्हा कस्टडीत येऊन बसते ? हे सर्व षड्यंत्र आहे.

श्रीरामजन्मभूमी ५०० वर्षांनंतर परत घेता येते, तर पाकमधील सिंध का नाही ? – योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, आपण आपल्या वारशाचा आदर केला पाहिजे. आपल्या वारशातूनच आपण आपली आणि आपल्या समाजाची प्रगती साधू शकतो. आपण कितीही आधुनिक झालो, तरी आपला वारसा आपल्यापासून कधीच वेगळा होऊ शकत नाही.

‘जय श्रीराम’च्या घोषणा देता येणार नाहीत ! – धर्मांध मुसलमानांची धमकी

कर्णावतीच्या (गुजरात) मुसलमानबहुल भागात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची बस धर्मांधांनी थांबवली !

राजस्थान सरकार मदरसा बोर्डातील ५ सहस्र ६६२ मुसलमान शिक्षकांना कायम करणार !

हीच आहे का काँग्रेसची धर्मनिरपेक्षता ? मुसलमानांची तळी उचलणार्‍या काँग्रेस सरकारला राजस्थानची जनता विसरणार नाही, हे काँग्रेसने लक्षात ठेवावे !

लोकांवर महागडे उपचार घेण्याची वेळ आणू नका ! – गोवा खंडपिठ

राज्यातील शासकीय रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी चांगल्या वैद्यकीय सुविधा पुरवण्यात याव्यात. लोकांवर महागडे उपचार घेण्याची वेळ आणू नका, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने राज्य सरकारला दिले आहेत

बिहारमध्ये पोलिसांनी अपघातग्रस्त व्यक्तीचा मृतदेह पुलावरून खाली थेट ओढ्यात फेकून दिला !

अशांना पोलीस म्हणावे कि कसाई ? अशा पोलिसांना अटक करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

हमासच्या आक्रमणाचे साम्यवादी आणि कट्टरवादी मुसलमान यांच्याकडून समर्थन !

हिंदूंना उठसूठ हिंसक ठरवणारे पुरोगामी आता हिंसाचाराचे उघड समर्थन करणारे साम्यवादी आणि कट्टरतावादी यांना ‘हिंसक’ म्हणत नाहीत, हे लक्षात घ्या !

अलीगड मुस्लिम विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांची पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने !

मुसलमान हे प्रथम मुसलमान असतात आणि नंतर ते एखाद्या देशाचे नागरिक असतात, हेच यातून दिसून येते !

विवस्त्र धिंड काढलेल्या कुकी महिलांना मैतेईंनीच वाचवले ! – बिरेन सिंह, मुख्यमंत्री, मणीपूर

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून आता ‘ते हिंदु मैतेई यांना पाठीशी घालत आहेत’, असे हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी अथवा राहुल गांधी बरळू लागले, तर आश्‍चर्य वाटू नये !