आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी गोव्यातील मंदिरांचे सुशोभीकरण होणार !

गोवा पर्यटन विकास महामंडळाने केपे, सत्तरी, काणकोण आणि सावर्डे येथील मंदिरांचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे गोव्याची प्रतिमा ‘दक्षिण काशी’ म्हणून प्रचलित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

गौतमी पाटील यांच्या नृत्याच्या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढता विरोध !

अनेक ठिकाणी कार्यक्रमात हुल्लडबाजी होऊन तोडफोडही झाली असतांना जिल्ह्यातही तसेच होऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडावी, असे प्रशासनाला अभिप्रेत आहे का ?

धार्मिक भावना दुखावल्यावर मोर्चा काढू नका : सरकार नक्की कारवाई करणार !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना, फादरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणे आणि इस्लामच्या विरोधात माहिती प्रसारित करणे या सर्वही प्रकरणांत सरकारने कठोरतेने कारवाई केली आहे.

गोव्यात प्रभु श्रीरामाविषयी मुसलमानाकडून सामाजिक माध्यमातून अश्लील माहिती प्रसारित !

धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर कारवाई होणार आहे. कायद्यासमोर सर्व समान आहेत. गोवा राज्य धार्मिक सलोखा आणि शांतता यांसाठी प्रसिद्ध आहे अन् गोव्याची ही ओळख पुसण्याचा कुणीही प्रयत्न करू नये –  मुख्यमंत्री डॉ. सावंत

नाशिक येथील संत पू. यशोदा गंगाधर नागरेआजी (वय ९५ वर्षे) यांचा देहत्याग !

‘सगळीकडे देव आहे’, असे पू. आजी सांगत असत. पू.आजी सदैव देवाच्या अनुसंधानात असत. त्यांच्या हातात कायम जपमाळ असे.सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर त्यांची श्रद्धा होती.

तमिळनाडूमध्ये पाद्य्राने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न !

अशा बातम्या भारतातील प्रसारमाध्यमे दडपतात; कारण ते स्वतःला ‘धर्मनिरपेक्ष’ समजतात !

सनातन धर्म नष्ट करण्याच्या गोष्टी करणारे उदयनिधी यांच्या बहिणीने मंदिरात जाऊन घेतले दर्शन !

सेंथमराई यांचा भाऊ उदयनिधी यांनी ‘सनातन धर्म नष्ट करण्यात येईल’, असे विधान केले असल्याने सेंथमराई मंदिरात गेल्याने राजकीय स्तरावर चर्चा होऊ लागली आहे.

सनातन धर्माला संपवण्याची भाषा करणार्‍यांच्या विरोधात प्रत्येक मंदिराकडून गुन्हा नोंद करणार !  

राज्यात अनेक मंदिरांच्या समस्या आहेत. त्या सोडवून मंदिर विश्‍वस्तांचे संघटन होण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ कार्यरत आहे.

साम्यवादी नक्षलवादाच्या विरोधात ‘एन्.आय.ए.’ची आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा राज्यांत ६० हून अधिक स्थानांवर धाड !

गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ‘एन्.आय.ए.’ने राज्यातील पोलिसांसह २ ऑक्टोबरच्या सकाळपासून धाड घालण्याच्या कारवाईस आरंभ केला.

‘आधुनिक भारत-अमेरिका संबंधां’चे शिल्पकार आहेत डॉ. एस्. जयशंकर !

गेल्या काही वर्षांत भारत आणि अमेरिका जवळ आले असले, तरी अमेरिकेची मूळ मनोवृत्ती भारत ओळखून आहे, हे विसरता कामा नये !