५ राज्यांतील निवडणुका घोषित : ३ डिसेंबरला निकाल

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

(म्हणे) ‘इस्रायलने आतापर्यंत केलेल्या आक्रमणांचा निषेध केला गेला पाहिजे !’ – अदनान अबू अल् हैजा, पॅलेस्टाईनचे भारतातील राजदूत

इस्रायलने केलेले आक्रमण आणि जिहादी आतंकवाद्यांनी केलेला जिहाद यांत भेद आहे. हमासने आक्रमण करून ज्या पद्धतीने महिला, मुले आणि पुरुष यांच्यावर अत्याचार केले, तो अक्षम्य आहेत !

इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ने (अण्वस्त्रविरोधी यंत्रणेने) केलेले कार्य आणि सरकारने केलेल्या उपाययोजना !

‘आयर्न डोम’ या प्रणालीने ९० टक्के रॉकेटस् हवेतच नष्ट केली !

‘जवान’ चित्रपट पहाणार्‍या प्रेेक्षकांकडून फटाके फोडून चित्रपटगृहात गोंधळ !

जिल्‍ह्यातील मालेगाव शहरातील ‘कमलदीप’ चित्रपटगृहात अभिनेते शाहरूख खान यांचा ‘जवान’ चित्रपट चालू असतांना शेवटच्‍या दृश्‍याच्‍या वेळी काही प्रेक्षकांनी फटाके फोडले.

शिक्षकाअभावी ग्रामस्‍थांकडून शाळा बंद !

येथील अडेगाव येथे जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेत ६६ विद्यार्थी शिक्षण घेतात; पण येथे केवळ दोनच शिक्षक आहेत. आणखी एका शिक्षकाच्‍या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्‍याने संतप्‍त ग्रामस्‍थांनी शाळेला कुलूप ठोकले.

जहाल माओवादी रजनी वेलादी स्‍वत:हून पोलिसांच्‍या स्‍वाधीन !

११ लाख रुपये पारितोषिक असलेली जहाल महिला माओवादी रजनी उपाख्‍य कलावती समय्‍या वेलादी (वय २८ वर्षे) हिने गडचिरोली जिल्‍ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्‍पल यांच्‍यासमोर आत्‍मसमर्पण केले आहे.

‘शिवशौर्य यात्रे’च्‍या माध्‍यमातून तरुणांमध्‍ये शौर्य जागृतीचे कार्य ! – गणेश नाईक, आमदार, भाजप

‘शिवशौर्य यात्रे’च्‍या माध्‍यमातून तरुणांमध्‍ये शौर्य जागृतीचे कार्य होत आहे, असे प्रतिपादन भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी वाशी येथे केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या राज्‍याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत.

‘मुंबई पोर्ट ट्रस्‍ट’च्‍या जागेवरील शेकडो इमारतींच्‍या नूतनीकरणाची कामे मार्गी लावू !

कुलाबा, भायखळा, शिवडी, वडाळा, ट्राँबे, चेंबूर हा भाग मुंबई पोर्ट ट्रस्‍टच्‍या अखत्‍यारित येतो. या भागांतील अनेक इमारती पडण्‍याच्‍या स्‍थितीत आहेत; मात्र नूतनीकरणाची अनुमती नसल्‍यामुळे त्‍यांची दुरुस्‍ती रखडली आहे. प्रतीवर्षी या भागातील ८ ते १० इमारती पडतात.

मोखाडा येथे भरदिवसा गळा चिरून विद्यार्थिनीची हत्‍या !

मोखाडा येथे महाविद्यालयामध्‍ये शिकणार्‍या एका विद्यार्थिनीची भरदिवसा गळा चिरून प्रभाकर वाघेरे याने हत्‍या केली. अर्चना वधर असे या मृत मुलीचे नाव आहे. या हत्‍येनंतर फरार झालेल्‍या आरोपीला पकडण्‍यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. 

हिंदूंनो, ‘अहोरात्र संघटित रहाणे, ही काळाची आवश्यकता आहे’, हे जाणा !

काळानुरूप हिंदूंनी एकजुटीने काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आणले. यावरून हिंदूंनो, आपल्या एकीचे बळ जाणा ! केवळ सत्तापालटापुरते नाही, तर ‘अहोरात्र संघटित रहाणे, ही काळाची आवश्यकता आहे’, याचाही बोध घ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले