ब्रिटनचे दुसरे सर्वांत मोठे शहर बर्मिंगहॅम दिवाळखोर घोषित !
भारताला २०० वर्षे लुटणार्या ब्रिटनच्या एका शहराची अशी स्थिती होणे, हा नियतीने केलेला न्याय आहे, असे कुणाला वाटल्यास चुकीचे ते काय ?
भारताला २०० वर्षे लुटणार्या ब्रिटनच्या एका शहराची अशी स्थिती होणे, हा नियतीने केलेला न्याय आहे, असे कुणाला वाटल्यास चुकीचे ते काय ?
दलित आणि मागासवर्गीय यांची परंपरागत मते मिळवण्यासाठी द्रमुकचे नेते जाणीवपूर्वक अशा प्रकारची टीका करत आहेत, हे लक्षात घेऊन धर्माभिमानी हिंदूंनी याला संघटितपणे विरोध केला पाहिजे !
अयोध्येला केवळ धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विकसित न करता ते हिंदु धर्माचे शिक्षण मिळणारे जागतिक स्तरावरील केंद्र व्हावे, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांनी प्रयत्न केला पाहिजे !
सामाजिक न्याय विभागाने १ जून २००४ या दिवशी महाराष्ट्रातील इतर मागासवर्गाच्या सूचीत सुधारणा करणारा शासन निर्णय लागू केला. ‘या शासन निर्णयात काही सुधारणा करून हा निर्णय मराठवाड्यात लागू करा’,…
हिंदूंना लहानपणापासून घरातून धर्मशिक्षण न मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये धर्माभिमान नाही. त्यामुळेच ते जिहाद्यांच्या षड्यंत्रामध्ये फसत आहेत. त्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना हिंदु धर्मानुसार आचरण करायला शिकवणे आणि त्यांच्यात धर्माभिमान जागृत करणे आवश्यक आहे !
खंडाळा तालुक्यातील ‘रियटर इंडिया’ या आस्थापनाला विविध मागण्यांची पूर्तता करण्यासाठी कामगार संघटनेने संपाचे पत्र दिले आहे. आस्थापनाविरोधात ३५० हून अधिक कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत.
नेपाळमधील चीनच्या राजदूतांचे भारतविरोधी विधानांचे प्रकरण
जालना येथील मराठा तरुणांवर लाठीमार केल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ६ सप्टेंबर या दिवशी महाविकास आघाडीच्या वतीने वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरकारचा निषेध करण्यात आला. या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते.
अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पहाता कायदा आणि सुव्यवस्था सक्षम करण्यासह पुन्हा कुणी असे कृत्य करण्यास धजावणार नाही, यासाठी अशा नराधमांना शरीयतनुसार कठोर शिक्षा द्यायला हवी !