भारतीय मतदारांनो, खोटारड्या आणि हिंदुद्वेषी ‘इंडिया’ आघाडीपासून सावध रहा !
ही आघाडी कोणताही सकारात्मक विचार न करता मोदी आणि हिंदु यांच्या द्वेषाचा नकारात्मक एक कलमी कार्यक्रम घेऊन सिद्ध झालेली आहे. तसेच ही आघाडी ‘संपूर्ण देशाला विनाशकारी नरकात ढकलणारी’, अशी ही एकमेव आघाडी आहे. त्यामुळे भारतीय मतदारांनी ‘इंडिया’ आघाडीपासून सावध रहावे !