साधकांना सूचना : काल पौर्णिमा झाली.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
म्हशींची सर्रास कत्तल केली जाते; मग गायींची का नाही ?, असा संतापजनक प्रश्न कर्नाटकमधील नवनिर्वाचित काँग्रेस सरकारमधील पशूसंवर्धन मंत्री के. व्यंकटेश यांनी उपस्थित केला.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २ जून या दिवशी अमरावती जिल्ह्यातील नवाथे प्लॉट, देऊरवाडा आणि दर्यापूर येथे ३५० वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
किती इस्लामी आणि ख्रिस्ती संघटना अशा प्रकारचे कार्य करतात ? हिंदूंच्या या संघटनांवर बंदीची मागणी करणार्या किती राजकीय पक्षांचे कार्यकर्ते साहाय्यासाठी धावून आले, हेही त्यांनी सांगायला हवे !
जनतेचे रक्षण करणार्या पोलिसांनीच जनतेला लुटावे, यासारखी लज्जास्पद गोष्ट कोणती ? असे पोलीस अधिकारी पोलीस विभागाला कलंकच असल्याने सरकारने त्यांना बडतर्फ करून कायद्यानुसार कठोर शिक्षा केली पाहिजे !
२ जून या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने ३५० वा शिवराज्याभिषेक दिन करण्यात आला.
कांग्रेस सरकार का यही खरा चेहरा है !
१. नवीन पनवेल येथील कु. सिद्धार्थ मच्छिंद्र पवार याला ९१.२० टक्के गुण मिळाले आहेत. सनातनची सात्त्विक उत्पादने तो संबंधितांपर्यंत वेळेत पोचवतो. तो ग्रंथ प्रदर्शनाच्या सेवेमध्ये प्रासंगिक सहभागी होतो. अभ्यासाला बसण्यापूर्वी तो कुलदेवतेचा नामजप करत असे. २. ठाणे येथील कु. श्रावणी कैलास पेंडभाजे हिला ९१.८० टक्के, तर मुंबई येथील कु. चैताली दीपक राणे हिला ९९.४० टक्के … Read more
जर मी ३० सप्टेंबर २०१० या दिवशी निर्णय सुनावला नसता, तर पुढील २०० वर्षे या प्रकरणावर सुनावणी झाली नसती, अशी धक्कादायक माहिती अलाहाबाद उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती सुधीर अग्रवाल यांनी दिली.
देहलीतील ‘साक्षी’ आणि झारखंडमधील ‘अनुराधा’ प्रकरणात दोषी लव्ह जिहाद्यांना तात्काळ फासावर चढवा, तसेच देशभरात ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ४ जून या दिवशी झालेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’…