नवी मुंबई – नवी मुंबईसह मुंबईत उन्हाचा तडाखा कायम असल्याने मुलांना उष्माघाताचा त्रास होऊ नये, यासाठी येथील सर्व मंडळांच्या (बोर्ड) शाळा १५ जूननंतर चालू करण्याची मागणी शिवसेनेचे सानपाडा विभागप्रमुख शिरीश पाटील यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात त्यांनी ‘नवी मुंबईतील सर्व बोर्डाच्या शाळा १५ जूननंतर चालू करण्याच्या आदेशाचे पालन न करणार्या शाळांवर कारवाई करावी’, अशी मागणी केली आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > उष्णतेच्या लाटेमुळे नवी मुंबईतील शाळा १५ जूननंतर चालू करण्याची मागणी !
उष्णतेच्या लाटेमुळे नवी मुंबईतील शाळा १५ जूननंतर चालू करण्याची मागणी !
नूतन लेख
- देशविरोधी औवेसींच्या ‘ए.एम्.आय.एम्.’सारख्या पक्षाचा पाठिंबा छत्रपती शाहू महाराज यांची स्वीकारणे हा काळा दिवस ! – सकल हिंदू समाज
- प्रक्षोभक वक्तव्यावरून आमदार नीतेश राणे आणि गीता जैन यांवर गुन्हा नोंद !
- हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई आणि पालघरमध्ये २० ठिकाणी गदापूजन !
- महाराष्ट्रातील लोकांनी स्वभाषाभिमान जोपासायला हवा !
- ‘महाराष्ट्रदिन’ साजरा का केला जातो ?
- गुप्त धन सापडल्याचा बनाव करून खोटे सोने विकणार्या मुसलमानाला अटक !