कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा खरा चेहरा उघड !

फलक प्रसिद्धीकरता

म्हशींची सर्रास कत्तल केली जाते; मग गायींची का नाही ?, असा संतापजनक प्रश्न कर्नाटकमधील नवनिर्वाचित काँग्रेस सरकारमधील पशूसंवर्धन मंत्री के. व्यंकटेश यांनी उपस्थित केला.