गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील डासना मंदिरात घुसलेला मुसलमान तरुण पोलिसांच्या कह्यात !

गाझियाबाद येथील डासना मंदिरात २ अल्पवयीन मुलींसह संशयास्पदरित्या घुसलेला मोहसीन याला पकडण्यात आले आहे. या मुलींपैकी एक हिंदु आणि दुसरी मुसलमान आहे.

‘द केरल स्टोरी’वरील बंगालमधील बंदी सर्वोच्च न्यायालयाने हटवली !

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अभिनंदनीय आहे. यासमवेतच अशा प्रकारे मुसलमानांना खुश करण्यासाठी हिंदूंवरील अत्याचार दडपणारी ही अन्यायी बंदी घातल्यावरून बंगाल सरकारला दंडही केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात नगर येथील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या सभागृहात नुकत्याच झालेल्या ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले.

लव्ह जिहाद्याकडून विवाहित हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार !

हिंदु महिलांना धर्मशिक्षण नसल्यामुळेच ते लव्ह जिहाद्यांच्या जाळ्यात अडकून स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात !

कदंब महामंडळाच्या ‘इलेक्ट्रिक बस’मुळे गोव्यात कार्बन उत्सर्जनात घट ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

कदंब महामंडळाच्या सर्व बसेस इलेक्ट्रिक करण्याचे सरकारचे ध्येय असून यामुळे कार्बन उत्सर्जनात १०० टक्के घट होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

वाहतूक पोलिसांसाठी तात्पुरती शेड आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करावे !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश ! ५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर तैनात न करण्याची सूचना !

भारत सोडून पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेणे, ही माझ्या आजी-आजोबांची घोडचूक ! – शयान अली, सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध असणारे पाकिस्तानी नागरिक

मी पाकच्या आय.एस्.आय.च्या इशार्‍यांवर नाचू शकत नाही. माझी हत्या होईल, अशी मला भीती होती. त्यामुळे मी पाकिस्तान सोडले.भारतातील पाकप्रेमींना याविषयी काय म्हणायचे आहे ?

नवजात अर्भकांची लाखो रुपयांना खरेदी-विक्री !

पैशांच्या लोभापायी कोवळ्या जिवांच्या संदर्भात असा प्रकार करणार्‍या निष्ठूरांना आजन्म कारावासाची शिक्षा द्यायला हवी !

‘द केरल स्टोरी’चे निर्माते विपुल शाह यांनी धर्मांतराला बळी पडलेल्या २६ पीडित मुलींना समाजासमोर आणले ! –

२६ पीडित मुली पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समोर येणे, म्हणजे ‘धर्मांतर आणि आतंकवाद अस्तित्वात आहे’, हे सिद्ध होते ! पत्रकार परिषदेत उघड झालेले वास्तव पाहून आता तरी देशात तातडीने धर्मांतरबंदी कायदा लागू करायला हवा !

अंगप्रदर्शक, उत्तेजक कपडे घालून येणार्‍या भाविकांना आता श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश नाही !

मंदिराचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचा स्तुत्य निर्णय !