रामराज्य असेल, तरच न्याय प्रस्थापित होईल ! – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती

‘रामराज्य’ असे म्हणतांना जी गोष्ट येते, ती ‘हिंदु राष्ट्र’ असे म्हणतांना येत नाही. आम्हाला हिंदु राष्ट्र नको आहे. आमची रामराज्याची इच्छा आहे. हिंदु राष्ट्र रावण आणि कंस यांचेही होते; पण प्रजेला त्रास झाला.

अहिंसेद्वारेच भारत आणि पाक यांच्यातील संबंध सुधारतील ! – जैन मुनी

लाहोरमधील जैन मंदिराच्या पुनर्बांधणीविषयी धर्मधुरंधर सुरी महाराज यांनी अप्रसन्नता व्यक्त केली. नवीन मंदिर किमान जैन मंदिरासारखे दिसायला हवे, असे ते म्हणाले.

भिलाई (छत्तीसगड) येथे हसन खान याच्याकडून गायीवर  बलात्कार !

अशा वासनांधांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी हिंदूंनी सरकारवर दबाव आणला पाहिजे ! अशा वेळी प्राणीप्रेमी कुठल्या बिळात जाऊन लपतात ? यावरून त्यांचे प्राणीप्रेमी किती ढोंगी आहे, हेच स्पष्ट होते !

मारेकरी साहिल खान याला हत्या केल्याचा जराही पश्‍चाताप नाही !

साहिलने त्याच्या ‘इंस्टाग्राम अकाऊंट’वर एका पोस्टमध्ये ‘जग आपल्याला शांतपणे जगू देत नाही. दहशत पसरवणे आवश्यक आहे’, असा चिथावणीखोर मजकूर प्रसारित केला होता.

ए.पी.एम्.सी. परिसरातील बस थांबे अडवणार्‍या ५० हून अधिक बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई !

ए.पी.एम्.सी. परिसरातील फळ मार्केटसह आय.सी.एल्. शाळा आणि अन्य गर्दीच्या बस थांब्यांवर वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या बेशिस्त वाहनचालकांवर एपीएम्सी वाहतूक पोलीस शाखेद्वारे कारवाई करण्यात आली.

जम्मूमध्ये बस खोल दरीत कोसळून १० जणांचा मृत्यू

पंजाबमधील अमृतसरहून जम्मूमधील कटरा येथे जाणारी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण घायाळ झालेत.

हिंदुसाम्राज्यदिनाच्या निमित्ताने सोलापूर येथे व्याख्यानमाला आणि पालखी सोहळ्याचे आयोजन !

श्री शिवाजी महाराज स्मारक मंडळाच्या वतीने ३ ते ५ जून या कालावधीत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवस्मारकाचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

८८ टक्के बहुराष्ट्रीय आस्थापनांच्या दृष्टीने भारत हा उत्पादन करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय !

भारतीय आस्थापनांनीच सक्षम होऊन विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा वापर करून आत्मनिर्भर होणे, तसेच स्वदेशी उत्पादनांद्वारे जगाला आधार देणे आवश्यक आहे ! तरच भारत हा आर्थिक महासत्ता होऊ शकेल.

जेजुरीतील श्री क्षेत्र खंडोबा मंदिरातील ‘मार्तंड देवस्थान समिती’वर गावकर्‍यांची नियुक्ती करावी !

स्थानिकांना सोडून बाहेरगावच्या प्रतिनिधींची नेमणूक केल्याने गावकर्‍यांनी निषेध म्हणून आंदोलनास प्रारंभ केला आहे.

अनंतनाग येथे सर्कसमधील हिंदु कर्मचार्‍याची हत्या !

जोपर्यंत काश्मीरमधील जिहादी मानसिकता नष्ट केली जात नाही, तोपर्यंत तेथील आतंकवाद मुळासह कधीही नष्ट होऊ शकत नाही !