श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा !

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये कोणत्याही ओळखपत्राविना पालटू शकता २ सहस्र रुपयांच्या नोटा !

१९ मे या दिवशी रिझर्व्ह बँकेने २ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार असल्याची घोषणा केल्यावर सामाजिक माध्यमांतून त्या जमा करण्यासंदर्भात अनेक उलट-सुलट गोष्टी पसरवल्या जात आहेत.

वाशी येथे ‘जयोस्तुते’ कार्यक्रमाचे आयोजन !

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांना गीतरूपी मानवंदना देणारा ‘जयोस्तुते’ हा कार्यक्रम वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला आहे. २३ मेच्या रात्री ८ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

गेल्या ४ मासांत मुंबईत सर्वाधिक म्हणजे ३२५ बलात्कारांच्या घटनांची नोंद !

समाजाची नैतिकता ढासळल्याच्या आणि समाजाला धर्मशिक्षणाची आवश्यकता अनिवार्य असल्याचे लक्षात आणून देणार्‍या घटना !

बेपत्ता मुलीची तक्रार नोंदवायला गेलेल्या वडिलांकडे पोलिसांनी मागितली २५ सहस्र रुपयांची लाच !

असे पोलीस हे पोलीस प्रशासनाला कलंकच आहेत. अशांचे स्थानांतर न करता त्यांना बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाकणे आवश्यक !

रत्नागिरीत हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून हिंदू एकतेचा आविष्कार !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणजे समाजाच्या कल्याणासाठी स्वतःचे आयुष्य वेचणारी एक विभूती आहे. भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होणार, हे त्यांनी १९९७ या वर्षीच सांगून ठेवले होते.

(म्हणे) ‘आतंकवादी आक्रमणात भाजपचा एकही नेता अद्याप मेलेला नाही !’-मुख्यमंत्री सिद्धरामय्या

देहलीच्या बाटला हाऊसमध्ये जिहादी आतंकवाद्यांना पोलिसांनी ठार मारल्यावर सोनिया गांधी रडल्या होत्या, यातून आतंकवाद्यांविषयी कुणाला कळवळा आहे ?, हे जनतेला ठाऊक आहे !

सौदी अरेबियात घराच्या दारावर लावलेले स्वस्तिक चिन्ह नाझीचे चिन्ह असल्यावरून हिंदु अभियंत्याला अटक आणि सुटका !

सौदी अरेबियामध्ये एका हिंदु अभियंत्याला घराच्या दारावर स्वस्तिक चिन्ह लावल्यामुळे अटक करण्यात आली. स्वस्तिक हे नाझीचे चिन्ह वाटल्यामुळे ही घटना घडली. पोलिसांना या संदर्भात स्पष्ट करण्यात आल्यावर या अभियंत्याला सोडण्यात आले.

ज्येष्ठांना विमानाद्वारे तीर्थक्षेत्रांच्या विनामूल्य दर्शनाची मध्यप्रदेश शासनाची व्यवस्था !

मध्यप्रदेश शासनाचा स्तुत्य उपक्रम ! कुणा कथित धर्मनिरपेक्षतावाद्याने या उपक्रमावरून ‘भगवेकरण’ चालू असल्याची ओरड केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

जयपूरमधील एका प्रभागात लावण्यात आली हिंदूंच्या पलायनाची भित्तीपत्रके !

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने आणि फरीद कुरेश हे काँग्रेसचे नगरसेवक असल्याने पलायनाचे वृत्त खरेच आहे, असेच हिंदूंना वाटते ! काँग्रेस म्हणजे हिंदुद्वेष !