आपत्काळात गुरूंचे प्रीतीमय कृपाछत्र अनुभवण्यासाठी शिष्य बना !
या आपत्काळात तरून जाण्यासाठी श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरूंना अनन्य भावाने शरण जाऊया आणि त्यांचे खरे शिष्य बनण्यासाठी साधनेच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करूया.
या आपत्काळात तरून जाण्यासाठी श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरूंना अनन्य भावाने शरण जाऊया आणि त्यांचे खरे शिष्य बनण्यासाठी साधनेच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करूया.
गुरुपौर्णिमेचा संपूर्ण दिवस गुरूंच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करावा. यासाठी गुरूंच्या लीलांचे स्मरण करणे, गुरूंनी दिलेल्या मंत्राचा अधिकाधिक जप करणे आदि करू शकतो.’
पृथ्वीवरील पाण्याचे रूपांतर वाफेत होऊन पाऊस पडतो. त्याप्रमाणे पृथ्वीवर असलेल्या सनातनच्या तिन्ही गुरूंच्या शक्तीचे ब्रह्मांडातील वैश्विक शक्तीत रूपांतर होते आणि ती शक्ती कार्य करते.
ही अमूल्य भेट हातात घेऊन तिचे आलंबन केल्यावर प.पू. भक्तराज महाराज यांच्या कृपेमुळे साधकांना पुढील अनुभूती आल्या. ‘या प्रतिमेतील प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र तिन्ही बाजूंनी आपल्याकडे पहात आहे’…..
कोल्हापुरात अतीवृष्टीने पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. २२ जुलैला सकाळी १० वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथे पाण्याची पातळी ३७ फूट २ इंच इतकी झाली असून २३ जुलैला ही पातळी ४३ फूट गाठण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे.
गोवा मांस प्रकल्पात अल्पवयीन गोवंशियांची आणि नियमांचे पालन न करता हत्या केली जात होती !
शाळांमध्ये काम करणार्या सर्वांचे लसीकरण केल्यानंतर सामाजिक अंतर पाळून कमीतकमी इयत्ता दहावी आणि बारावी यांचे वर्ग चालू करण्याचा विचार आहे.
निकृष्ट कामामुळे घडलेल्या घटनांची प्रशासन स्वतःहून त्वरित नोंद का घेत नाही ?
एका जिल्हा परिषद सदस्याला तक्रारींवर कार्यवाही होण्यासाठी आंदोलन करावे लागते, तर सामान्य व्यक्तींच्या तक्रारींची नोंद तरी घेतली जात असेल का ?
‘सत्ययुगात नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींची आवश्यकताच नव्हती; कारण वाईट बातम्या नसायच्या आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी होते.’