गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा संदेश

‘साधकाच्या जीवनात गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. साधकावस्थेचा पुढील आध्यात्मिक टप्पा म्हणजे शिष्यावस्था प्राप्त करणे. आज्ञापालन आणि तन-मन-धनाचा त्याग केलेल्या शिष्याचा योगक्षेम गुरुच वहात असतात. अशा शिष्याला कुठल्याही संकटाची झळ बसत नाही; कारण त्याच्यावर गुरूंचे प्रीतीमय कृपाछत्र असते. सध्याच्या आपत्काळात गुरूंचे प्रीतीमय कृपाछत्र अनुभवण्याची सुवर्णसंधी साधकांना आहे. येणार्या काळात संकटांचे मोठमोठे डोंगर आपल्याला पार करायचे आहेत. हे लक्षात घेऊन या आपत्काळात तरून जाण्यासाठी श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरूंना अनन्य भावाने शरण जाऊया आणि त्यांचे खरे शिष्य बनण्यासाठी साधनेच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करूया.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(२८.४.२०२१)
लक्षात घ्या, विज्ञानाची ही मर्यादा !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
मंदिरातील पुजारी मंदिराचे आध्यात्मिक वैभव वृद्धींगत करणारे असावेत !
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !