विधानसभेत ‘राजदंड’ पळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आमदार रवी राणा यांना सभागृहाबाहेर काढले !

विधानसभेत आमदार रवी राणा यांनी शेतकर्‍यांच्या सूत्रावरून गोंधळ घालत ६ जुलै या दिवशी ‘राजदंड’ पळवण्याचा प्रयत्न केला. यामुळे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आमदार राणा यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेेश दिले.

बलात्काराचा आरोपी पळ काढत असल्यास पोलिसांना गोळीबार करावाच लागेल ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

‘गुन्हेगार पळून जात असेल, तर असे (गोळीबार करण्यासारखे ) ‘पॅटर्न’ असायला हवे’, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी पोलिसांच्या बैठकीत सांगितले.

राज्यातील १५ सहस्र ५११ रिक्त पदांच्या भरतीसाठी वित्त विभागाची संमती ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

या रिक्त जागा भरण्यासाठी संमती घेण्याची प्रक्रिया पूर्वीच का केली नाही ? त्यासाठी एका युवकाचा बळी जाण्याची वाट का पहावी लागली ?

जर्मनीच्या शरणार्थी केंद्रामध्ये धर्मांधाकडून चाकूद्वारे आक्रमण करून एकाची हत्या !

युरोपीय देशही धर्मांधांच्या कारवायांमुळे त्रस्त आहेत, हे जाणा !

जिहादी आतंकवाद्यांनंतर आता नक्षलवाद्यांकडूनही ड्रोनचा वापर !

भारताने लवकरात लवकर ड्रोनविरोधी यंत्रणा विकसित करून त्यांचा वापर केला पाहिजे !

केरळ विधानसभेत तोडफोड करणार्‍या आमदारांवरील खटला मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

विधानसभेत गावगुंडांप्रमाणे वर्तन करणार्‍या अशा आमदारांना आता सर्वोच्च न्यायालयानेच कठोर शिक्षा सुनवावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !

ट्विटरने कायद्याचे पालन न केल्याने सरकार कारवाई करू शकते ! – देहली उच्च न्यायालय

देहली उच्च न्यायालयात ट्विटरने मान्य केले की, त्याने माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याचे पालन केले नाही. यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, आता आम्ही ट्विटरला कोणतेही संरक्षण देऊ शकत नाही.

संभाजीनगर येथे कव्वालीचा कार्यक्रम घेतलेल्या ‘फार्महाऊस’ला जिल्हाधिकार्‍यांनी ठोकले टाळे !

संचारबंदीचे नियम झुगारून कव्वालीच्या कार्यक्रमात सहभागी झालेले खासदार इम्तियाज जलील यांना ही चूकच वाटत नाही, त्यामुळे जनतेला धोक्याच्या खाईत लोटणारे लोकप्रतिनिधी जनतेची सुरक्षा कधीतरी करू शकतील का ?

दीर्घकाळ काम करणार्‍यांना हृदयविकार आणि स्ट्रोक यांचा अधिक धोका ! – जागतिक आरोग्य संघटना

दीर्घकाळ काम करणार्‍या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका आणि ‘स्ट्रोक’ यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने तिच्या अहवालात म्हटले आहे.

देशाची जिहादी आतंकवादी संघटनांनीही जेवढी हानी केली नाही तेवढी गांधी परिवाराने केली ! – चित्रपट निर्माते अशोक पंडित

स्वतःच्या लाभासाठी गांधी परिवाराने काश्मीरमधील जिहादी आतंकवादाला खतपाणी घातले. आणीबाणी लागू केली. त्याच्या काळात नक्षलवाद फोफावला.