दहावीच्या मूल्यमापन प्रक्रियेमध्ये संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून गुणांची नोंदणी करतांना शाळास्तरावर त्रुटी राहिल्याचे निदर्शनास !
शाळांना मूल्यमापनाच्या गुणांची नोंद करण्याचे प्रशिक्षण दिले नव्हते का ? हे विद्यार्थ्याच्या भवितव्याशी खेळणे आहे ? शाळा प्रशासनामध्ये संवेदनशीलता का नाही ?