अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी पाद्य्रासह चौघांच्या विरोधात गुन्हा नोंद

अशा प्रकरणात चुकून एखाद्या पुजार्‍याचे नाव आले असते, तर एव्हाना प्रसारमाध्यमांनी जगभर बोभाटा केला असता. आता ते मूळ गिळून गप्प आहेत. यावरून भारतातील बहुतांश प्रसारमध्यमे ख्रिस्तीधार्जिणी आहेत, हेच स्पष्ट होते !

हिंदु राष्ट्राची मागणी करणे, हा गुन्हा कसा काय असू शकेल ?

उद्या जर आतंकवाद्यांनी भारतावर आक्रमण करून त्याला ‘इस्लामिक राष्ट्र’ म्हणून घोषित केले, तर हिंदू जाणार कुठे ? हिंदूंसाठी हक्काचे स्थानच नाही. स्वातंत्र्याच्या वेळी ‘निसर्गतः’ भारत ‘हिंदु राष्ट्र’ घोषित व्हायला हवे होते.

दोन जणांना चकमकीत मारण्याची सचिन वाझे यांची योजना होती ! – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा

अँटिलिया आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे दोन जणांना चकमकीत मारणार होते, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्आयएन्च्या) सूत्रांनी दिली.

हिंदु जनजागृती समिती साधूसंतांचे कार्य करत आहे ! – स्वामी सुरेशदास महाराज

भगवी वस्त्रे घालून साधूसंत जे कार्य करत आहेत, तेच कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे. तुमचे कार्य अनुकरणीय आहे. समितीच्या कार्याला माझे नेहमी सहकार्य राहील, असे गौरवोेद्गार स्वामी सुरेशदास महाराज यांनी येथे काढले.

हरिद्वार येथील कुंभमेळ्यात साधूसंतांच्या उपस्थितीत सहस्रो भाविकांनी तृतीय पवित्र स्नानाचा घेतला लाभ

सकाळी ८ वाजून ५६ मिनिटांनी पवित्र स्नानाला प्रारंभ झाला. प्रथम निरंजनी आणि आनंद आखाडा यांचे, नंतर जुना आखाडा, अग्नि आखाडा, आव्हान आखाडा, महानिर्वाणी आखाडा, अटल आखाडा यांचे पवित्र स्नान झाले.

प्रत्येक सरकार हिंदुत्वाच्या नावावर केवळ मतपेटी बनवत आहे ! – स्वामी कल्याण देव महाराज

कोणतेही सरकार हिंदुत्वाच्या नावावर केवळ मतपेटी बनवत आहे. हिंदु संस्कृतीवर कोणता आघात झाला, तर सर्व साधूसंतानी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे, तरच हे राष्ट्र ‘हिंदु राष्ट्र’ होऊ शकते.

हिंदूंवरील अन्यायाच्या विरुद्ध जागृती करून संघटन निर्माण करण्याची आवश्यकता ! – स्वामी योगेंद्रानंद शास्त्री

साधूसंतांवर अन्याय होत आहे. देशात ठिकठिकाणी हिंदूंची पिळवणूक होत आहे. हे सर्व रोखण्यासाठी हिंदूंमध्ये जागृती करून संघटितपणा वाढवण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन स्वामी योगेंद्रानंद शास्त्री यांनी केले.

बंगालमध्ये पोलीस अधिकार्‍याला ठार करणार्‍या जमावातील तिघा धर्मांधांना अटक

अनेक मोहल्ल्यांत पोलीस धर्मांध आरोपीला पकडण्यास गेल्यास त्यांच्यावर आक्रमणे होतात. याविषयी देशातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आदी तोंड उघडत नाहीत !

नागपूर येथे श्रद्धानंद अनाथालयातील विद्यार्थिनींनी ‘पोर्टेबल गुढी’ बनवली !

धार्मिक सण, परंपरा, रूढी यांचे विज्ञानीकरण करून नव्हे, तर धर्मशास्त्रानुसार आचरण केले, तर त्याचा आध्यात्मिक लाभ होतो, हे लक्षात घ्या ! 

मशिदींवरील भोंगे कधी बंद होणार ?

बंगालच्या दिनाजपूर येथे आरोपीला पकडण्यासाठी गेलेले बिहारचे पोलीस अधिकारी अश्‍विनी कुमार यांची हत्या करण्यासाठी तेथील एका मशिदीतून ध्वनीक्षेपकाद्वारे उद्घोषणा करून जमावाला बोलावण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले.