
उद्या जर आतंकवाद्यांनी भारतावर आक्रमण करून त्याला ‘इस्लामिक राष्ट्र’ म्हणून घोषित केले, तर हिंदू जाणार कुठे ? हिंदूंसाठी हक्काचे स्थानच नाही. स्वातंत्र्याच्या वेळी ‘निसर्गतः’ भारत ‘हिंदु राष्ट्र’ घोषित व्हायला हवे होते. हिंदु राष्ट्राची मागणी करणे, हा गुन्हा कसा काय असू शकेल ? हिंदु राष्ट्र हक्काचेच आहे, असे मला वाटते.
– श्री. सखाराम एकशिंगे (केनवडेकर), गोरंबे, कागल, कोल्हापूर.
हिंदूंनी सावध होणे महत्त्वाचे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेला ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा महासंकल्प लवकरच सिद्ध होईल ! – श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी
देशाचे अधःपतन होण्यामागील कारण
सर्वांना सामावून घेणार्या एकत्र कुटुंबपद्धतीचे लाभ !