आंचल गोयल मुंबईच्या नव्या जिल्हाधिकारी !
मुंबई जिल्हाधिकारी संजय यादव यांचे २५ फेब्रुवारी या दिवशी स्थानांतर केल्यावर त्यांच्या जागी आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या आधी नागपूर महानगरपालिकेत आयुक्त पदावर कार्यरत होत्या.
मुंबई जिल्हाधिकारी संजय यादव यांचे २५ फेब्रुवारी या दिवशी स्थानांतर केल्यावर त्यांच्या जागी आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या आधी नागपूर महानगरपालिकेत आयुक्त पदावर कार्यरत होत्या.
यापुढे जोपर्यंत ही कबर उखडली जात नाही, तोपर्यंत हा लढा असाच चालू रहाणार असल्याचे विश्व हिंदु परिषद बजरंग दल कार्यकर्त्यांनी सांगितले. निषेध नोंदवून झाल्यावर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
हिंदुत्वनिष्ठांविरुद्ध खोट्या तक्रारी करणार्या धर्मांधांवर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे ! तसे न करता हिंदुत्वनिष्ठांना अटक करणे, म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी देणे’, असा प्रकार होय !
गोवा विद्यापिठातील भौतिकशास्त्र विभागातील प्रश्नपत्रिकेची चोरी केल्याच्या प्रकरणी विद्यापिठाचे साहाय्यक प्राध्यापक प्रणव नाईक यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
हलक्या दर्जाचे आले-लसूण मिश्रण विकणार्यांना उत्तर गोवा जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अन् न्यायनिर्णय अधिकारी यांनी प्रत्येकी ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे.
भविष्यातील प्रकल्पांसाठी, तसेच आवश्यक निधीच्या तुटवड्याचे संकट सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा उघडउघड अवमानच आहे ! अशांवर कठोर कारवाईच व्हायला हवी !
राज्याला ७२० किलोमीटर सागरी किनारा लाभला आहे. सागरी किनार्यालगतच्या पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतील मत्स्यव्यवसाय विकासासाठी एकात्मिक विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष ७ एप्रिलपासून चालू करण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करत पालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर देहली येथे अभिनंदनाचा वर्षाव