पुण्यात १४४ पोलिसांना कोरोनाचा संसर्ग
शहर पोलीस दलातील १४४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी काही पोलीस रुग्णालयात, तर काही जण गृह विलगीकरणात आहेत. पोलीसदलात आतापर्यंत १ सहस्र ७०० जणांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे.
शहर पोलीस दलातील १४४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी काही पोलीस रुग्णालयात, तर काही जण गृह विलगीकरणात आहेत. पोलीसदलात आतापर्यंत १ सहस्र ७०० जणांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे.
या कायद्याविषयी सामाजिक माध्यमातील ‘फेसबूक’वरून थेट कार्यक्रम घेऊ शकतो. यासाठी माझे सभागृह तुम्हाला उपलब्ध करून देईन, तसेच धर्मकार्यासाठी जे साहाय्य हवे आहे, ते करण्यासाठी मी सदैव सिद्ध आहे.
‘रेमडेसिविर’चा लसीचा काळाबाजार होण्यापूर्वीच प्रशासनाने लसीचे योग्य प्रकारे नियोजन करून ते रुग्णांना देणे आवश्यक होते. आता काळाबाजार झाल्यानंतर असे निर्देश देऊन काय उपयोग ?
या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘ रेल्वेचे २ सहस्र ८०० बेड्स सिद्ध आहेत. वरळी येथे ‘एन्.आय्.सी.ए.’मध्ये खाटा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कांजूरमार्ग येथे अडीच सहस्रपर्यंत खाटा सिद्ध करत आहोत.
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनामुळे अनेक रुग्ण गंभीर स्थितीत असतांना महापालिका प्रशासनाने रेमडेसिविर इंजेक्शनची केलेली खरेदी स्थायी समितीने ‘वेटिंग’वर ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.
तसेच ३ ते ४ दिवसांत महाराष्ट्राला १ सहस्र १०० ‘व्हेंटिलेटर’ मिळतील, लसीची जितकी आवश्यकता आहे, तितका साठा केंद्राकडून देण्याचा निर्णय झालेला आहे.
रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा ठाणे खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून पकडला. या प्रकरणी पोलिसांनी येथील तीनहात नाका आणि बाळकुम नाका परिसरातून अतिफ अजुम अन् प्रमोद ठाकूर यांना अटक केली.
‘रेमडेसिविर’ या इंजेक्शनची किंमत ‘डीपीसीओ’ अंतर्गत निर्धारित करण्यात आली, तर सामान्य लोकांना इंजेक्शन सहज आणि सुलभ उपलब्ध होईल. त्यांच्यावर आर्थिक बोजाही पडणार नाही.
११ एप्रिल या दिवशी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी ८ दिवसांची कडक दळणवळण बंदी असावी, असे मत मांडले, तर ‘टास्क फोर्स’ च्या सदस्यांनी दळणवळण बंदी १४ दिवसांची असावी, असे मत मांडले…..
पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जनभावनेचा विचार आणि कोरोनाचा प्रतिबंध यातील सुवर्णमध्य साधणारा निर्णय सरकारने घ्यावा.