तासगाव (जिल्हा सांगली) येथे श्री दत्त जयंती निमित्ताने ‘ऑनलाईन’ प्रवचन

दत्तगुरूंच्या जन्माचे रहस्य, दत्ताची उपासना का करावी ?, ती कशी करावी, त्याचे आपल्या आयुष्यामध्ये होणारे लाभ यांवर मार्गदर्शन.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी वर्ष २०१४ ची वेळ येऊ देऊ नये ! – राजेश क्षीरसागर, शिवसेना

पालकमंत्री सतेज पाटील यांनी आधी स्वतःचे काम सुधारावे. मागील विसरून कामाला लागावे.

वारकरी संप्रदायातील थोर कीर्तनकार ह.भ.प. अनंत इंगळे महाराज यांचा ‘श्री दत्तरत्न पुरस्कार’ देऊन सन्मान !

अनंत इंगळे महाराज हे वारकरी संप्रदायातील दीपस्तंभ असून निष्काम सेवेचा आदर्श आहेत.

हिंदु संस्कृतीनुसार नववर्ष गुढीपाडव्याला साजरे करा ! – दत्तात्रय पिसे, हिंदु जनजागृती समिती

पू. बापूंचे शिष्य कर्तव्य म्हणून धर्मरक्षण, संस्कृती रक्षण आणि समाजात चांगले संस्कार रुजवण्याचे चांगले कार्य करत आहेत.

ख्रिस्ती नववर्ष साजरे करण्याच्या पाश्‍चात्त्य कुप्रथेला भारतभूमीतून हद्दपार करूया !

हिंदु धर्म आणि भारतीय संस्कृती यांचे संविधानिक मार्गाने रक्षण करणे, हे आपले धर्मकर्तव्य आहे. ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली ३१ डिसेंबर या दिवशी अनेक अपप्रकार घडत आहेत. या कुसंस्कृतीला प्रोत्साहन देणारे प्रकार आज वाढत आहेत.

ब्रिटनहून पुण्यात आलेले १०९ प्रवासी बेपत्ता

इंग्लंडहून १ डिसेंबरपासून पुण्यात आलेल्या प्रवाशांचा थांगपत्ता लागत नसल्याने पुणे महापालिकेने आता शहर पोलिसांकडे धाव घेतली आहे. ब्रिटनहून आलेल्या ५४२ प्रवाशांची सूची राज्यशासनाने पुण्याला दिली होती.

बांधकाम घोटाळ्यांवर कारवाई न केल्यास न्यायालयात दाद मागणार ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. त्यांनी केलेल्या घोषणांपैकी एकही साहाय्य शेतकर्‍यांना मिळालेले नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात बांधकाम घोटाळे झाले असून हे मी उघडकीस आणले आहेत.

संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांच्याकडे कोट्यवधी रुपये कुठून आले ? याचे अन्वेषण व्हायला हवे ! – किरीट सोमय्या, भाजप

अंमलबजावणी संचालनालयाने सौ. वर्षा राऊत यांना बँके’तील आर्थिक अपहाराप्रकरणी चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्यांनी हे वक्तव्य केले आहे.

३१ डिसेंबरच्या अपप्रकारांना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीची मोहीम !

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हुपरी (जिल्हा कोल्हापूर), अंबड (जिल्हा जालना), धारावी आणि मुंबई येथे निवेदन देण्यात आले.

पनवेल येथे गोवंश मांसाची वाहतूक करणार्‍या चार धर्मांधांना अटक

राज्यात गोवंशहत्या बंदी असूनही कायद्याची कडक अंमलबजावणी होत नसल्यानेच सर्वत्र गोहत्या होऊन गोमांसाची अवैध वाहतूकही चालू आहे !