रांची (झारखंड) येथील मंदिरातील श्री हनुमानाची मूर्तीची मुसलमानाकडून तोडफोड
मुसलमान मनोरुग्णांना केवळ हिंदूंच्याच देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्याची बुद्धी कशी होते ? हे भारतातील अतीशहाणे पोलीस सांगतील का ?
मुसलमान मनोरुग्णांना केवळ हिंदूंच्याच देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्याची बुद्धी कशी होते ? हे भारतातील अतीशहाणे पोलीस सांगतील का ?
अशा वेळी स्त्री-मुक्ती संघटना, धर्मनिरपेक्षतावाले काहीच बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
उत्तरप्रदेशच्या धर्तीवर झारखंडमधील बोकारो येथे ‘लव्ह जिहाद’ करून हिंदु तरुणीला फसवणारा आरजू मल्लिक याचे घर प्रशासनाने बुलडोझर चालवून जमीनदोस्त केले . आरजू मल्लिक याने धर्म लपवून हिंदु मुलीशी विवाह केला होता. त्यानंतर त्या मुलीला त्याच्या मित्रांच्या कह्यात देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याच्या विरोधात गुन्हा नोंदवून न घेणार्या पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांना तात्काळ निलंबित करून अन्वेषण चालू केले पाहिजे
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सरकार असल्यापासून धर्मांध मुसलमानांचे फावले आहे. ‘राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का ?’, असा प्रश्न निर्माण होतो !
झारखंडमध्ये काही दिवसांपूर्वीच एका मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीला जाळून मारले होते. ही घटना ताजी असतांना पुन्हा अशा प्रकारची घटना घडते म्हणजे झारखंड हिंदूंसाठी पाकिस्तान बनवल्याचे दर्शक आहे !
‘कामरान याने हिंदु असल्याचे सांगून माझ्याशी मैत्री केली आणि माझी फसवणूक केली’, असा आरोप पीडित विवाहित महिलेने केला आहे.
झारखंडमधील खुंटी जिल्ह्यातील जरियागढ भागात एका धर्मांधाने हिंदु आदिवासी समाजातील १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. आरोपीही अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे.
धनबाद (झारखंड) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’चे आयोजन
रब्बानी अन्सारी नावाच्या विवाहित मुसलमानाने हिंदु असल्याचे खोटे नाव धारण करून हिंदु अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. नंतर तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगून तिचे लैंगिक शोषण चालू केले. तिच्यावर बलात्कार केला.