उत्तरप्रदेशमध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपट करमुक्त !
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी मंत्र्यांसमवेत १२ मे या दिवशी हा चित्रपट पहाणार आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी मंत्र्यांसमवेत १२ मे या दिवशी हा चित्रपट पहाणार आहेत.
हिंदूबहुल भारतात हिंदूंनाच अशी धमकी मिळणे संतापजनक ! ‘मुसलमानांना भारतात असुरक्षित वाटते’, असे म्हणणार्या निधर्मीवाद्यांना ‘भारतात नेमके कोण असुरक्षित आहेत’, हे दिसत नाही का ? योगी आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेशात हिंदूंना अशा धमक्या मिळणे अपेक्षित नाही !
‘राजकारणात हात घालणारा उत्तरप्रदेशचा कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ हे दोघेही मातीमध्ये मिसळले आहेत, तरीही त्यांचे सहस्रो कोटी रुपयांचे काळे साम्राज्य अद्यापही जिवंत आहे. दहशत आणि भीती यांना पर्यायी शब्द बनलेले अतिक अन् अश्रफ यांच्या केवळ गोष्टी उरल्या आहेत.
ते पुढे म्हणाले की, आता जगात कुठेही गेलात, तरी भारतियांचा आदर केला जातो. आता भारत जगातील ५ वी मोठी अशी अर्थव्यवस्था आहे.
धमकीच्या ३ प्रकरणांमध्ये धर्मांध मुसलमानांचा आतापर्यंत सहभाग असल्याचे उघड
काँग्रेस, कम्युनिस्ट, तृणमूल काँग्रेस आदी ढोंगी निधर्मीवादी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना कधी अशा धमक्या मिळत नाहीत, हे लक्षात घ्या !
उत्तरप्रदेश राज्यात कुठेही रस्ता बंद करून ईदचे नमाजपठण करण्यात आलेले नाही. वाहतूक रोखण्यात आलेली नाही. याचे कारण राज्यात कायद्याचे राज्य असून ते सर्वांसाठी समान आहे, असे विधान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.
जर असे उत्तरप्रदेशात शक्य आहे, तर संपूर्ण देशात का नाही ? असे करण्यास अन्य राज्यांना काय अडचण आहे ? कि सर्वत्र योगी आदित्यनाथ यांच्यासारखेच मुख्यमंत्री असल्यावर हे साध्य होऊ शकते ?
सरकारी यंत्रणांमधील राजकीय हस्तक्षेप थांबल्यास त्या अधिक गतीमान आणि जनताभिमुख होईल, हे निश्चित !
उमेश पाल यांच्या हत्येच्या ३ दिवसांनंतर म्हणजे २७ फेब्रुवारीला लिहिलेल्या या पत्रात शाईस्ता हिने एका मंत्र्याने हत्येचा कट रचला होता आणि पोलीस अधिकार्यांनी हत्येचे ठेका घेतल्याचे म्हटले होते.