भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी सायबर सुरक्षाव्यवस्था तैनात !
महाकुंभपर्वासाठी येणार्या भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने ५६ सायबर सुरक्षारक्षकांचे पथक तैनात केले आहे.
महाकुंभपर्वासाठी येणार्या भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने ५६ सायबर सुरक्षारक्षकांचे पथक तैनात केले आहे.
इतकेच नव्हे, तर नदीकाठी ‘रिमोट लाईफ बॉय’ नावाचे पथकही सिद्ध करण्यात आले आहे. हे पथक अत्यंत गतीने पाण्यात कुठेही पोचून संकटातील भाविकांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यास सक्षम आहे.
ते शिखांचे नववे गुरु गोविंददेव सिंह यांचे २ सुपुत्रांच्या त्यागाच्या निमित्त आयोजित ‘वीर बाल दिना’निमित्तच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
इतर वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी गंगा नदीत अधिक पाणी उपलब्ध आहे. निर्मल गंगा नदीचे दर्शन होण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून नदीत अधिक पाणी सोडण्यात येणर आहे. एकूणच गंगा नदीतील पाणी शुद्ध आणि आचमन योग्य आहे.
कानपूरच्या महापौरांनी मुसलमानबहुल भागांत जाऊन ही मंदिरे मुक्त केली. हे कौतुकास्पद आहे. अन्य शहरांतील, हिंदु संघटनांनी अशा बंद असणार्या मंदिरांचा शोध घेऊन त्यांच्या रक्षणासाठी सरकारवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !
जगात मानवता वाचवायची असेल, तर सनातन धर्माचे रक्षण करावे लागेल. सनातन धर्म सुरक्षित असेल, तर सर्व जण सुरक्षित आहेत. सनातन धर्म कोणतेही मत किंवा धर्म नाही. त्यात सर्वांच्या हिताची चर्चा आहे.
हिंदूंच्या नेत्यांना कोण ठार मारू पहात आहेत, हे लक्षात घ्या ! ‘देशात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणारे अशा घटनांवर मात्र गप्प बसतात !
मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हिंदूंचे आवाहन
‘अलाहबाद’ शहाराचे नाव पालटून ते ‘प्रयागराज’ झाल्यानंतर यंदाचा म्हणजे १३ जानेवारी २०२५ पासून होणारा पहिलाच महाकुंभमेळा आहे. ‘अलाहबाद’ शहराचे नाव पालटून ते प्रयागराज करण्याचा निर्णय उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने १६ ऑक्टोबर २०१८ या दिवशी घेतला.
देशातील सर्वच मुसलमानबहुल भागांची तपासणी करून तेथे आणखी किती मंदिरे लपवण्यात आली आहेत का ?, हे उघड करण्यासाठी मोहीम राबवण्यासाठी हिंदूंनी राज्य सरकारांवर दबाव निर्माण केला पाहिजे !